शेती खरेदी-विक्री मध्ये असणारे तुकडेबंदी, तुकडेजोड कायदे।। या कायद्यांचे महत्व, अटी, शर्ती याबद्दल माहिती भाग 6
किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो शेती ही प्रत्येकाला हवी असते किंवा शेतीच्या विक्रीद्वारे आपण आपल्या जे काही निकडीच्या गरजा आहेत त्या आपण आपली शेती विकून भागवत असतो मित्रांनो आपल्याला कायदे माहीत असणे गरजेचे याच्यासाठी आहे, यासाठी आहे की भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला कायदा माहित असतो असतो हे गृहीत तत्त्व आहे म्हणून मित्रांनो या ग्रह इ तत्त्वाचा आपण बळीपडू नये याची तंतोतंत काळजी न्यायव्यवस्था घेतच असते परंतु मित्रांनो तोपर्यंत आपला आपल्या जीवनातील काही तोटा होऊ नये यासाठीच आजचा लेख हा माझ्या शेतकरी वर्गाला तसेच शेतमजूर वर्गाला तसेच आमच्या नोकरदार वर्गाला समर्पित करत असताना त्यांच्या कायदेविषयक, नियम विषयक ज्ञानात भर पडावी या उद्देशानेच आजचा लेख मी तुम्हा सर्वांच्या समोर समर्पित फार महत्त्वाच्या उद्देशाने करत आहो तो उद्देश साध्य झाल्यास लेखक हा या सध्याचा शतशः ऋणी राहील हे मात्र खरे आहे.बऱ्याच शेतकरी मित्रांच्या शेतजमिनीमध्ये विहीर खोदल्यानांतर पाणी लागत नाही मात्र दुसरा शेतकरी असतो ज्याच्या शेतजमिनीलगत धरण,नदी, किंवा पाण्याचा स्रोत असतो तर त्याच