ता. प्र.किनवट:ता.१७
किनवट तालुक्यत आज सरासरी ७.२मी मी इतका पाऊस पडला असुन किनवट तालुक्यातील शनीवार पेठ व चिखली या गावातील राष्ट्रीय महामार्गासाठी तयार केलेले तीन ते चार पुल वाहुन गेले या मुळे ८००ते १००० लोक पावसात अडकले आहे त्यामुळे या लोकांना सुरक्षित स्थळी आणने व पुलाची दुरुस्ती तात्काळ करुन ये- जा करण्यासाठी पुल उभारावे अशी मागणी रस्त्यात अडकलेल्या लोकांनी केली आहे तहसील प्रशासनाने ताबडतोब घटनास्थळी जाऊन पाहणी करावी व अडकलेल्या लोकांना दिलासा द्यावा पुढील पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही तसेच रस्त्याची लांबी कमी करुनये १२० फुट करावी अशी मागणी येथील जागरुक नागरीक करीत आहेत .
व्हिडीओ....
सौजन्य नागभुषण येंबररवार
Comments
Post a Comment