राजेश पाटील किनवट: रस्त्यावरील अपघात प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे काहीही दोष नसलेले विनाकारण नागरिक मारल्या जात आहे त्यामुळे रोड सेफ्टी या कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा बिरसा मुंडा संशोधन व अध्ययन केंद्र रामनगर किनवट च्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ही जनजागृती आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. आपण घरातून बाहेर पडल्यावर आपलं कुटुंब आपली आतुरतेने वाट पाहत असते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी गाडी हळुवार चालवावी तसेच आपल्या आजूबाजूला देखील याबाबत जागृती करावी. यावेळी प्रा. संतोष पावार, प्रा. डॉ. पंजाब शेरे, संजय धोबे, सातरवार सर, प्रा. डॉ. आनंद भालेराव , सामाजिक कार्यकर्ते मारोती सुंकलवाड, गावंडे सर, आहुजा भाई, ॲड. काळे सर, एकलारकर बंधु तसेच पोलीस बंधु सर नागरिकांनी जनजागृती केली.
नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे
नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे अत्यंत कमी दरामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये सगळ्या सोयी उपयुक्त अशा देण्यात आल्या आहे अत्याधुनिक व प्रशस्त या ट्रॅव्हल्सच इंटेरियर आहे सगळ्या सुविधा या गाडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत ही सेवा रुणवाल व भालेराव हे दोन तरुण यांनी किनवटकरांसाठी किनवट ते पुणे या दरम्यान हा प्रवास सोपा व्हावा येथील विद्यार्थी व नागरिक शिक्षणाच्या निमित्ताने व नोकरीच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी त्यांना प्रवास करावा लागतो त्यांच्या वेळेची बचत व्हावी हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या ग्रामीण आदिवासी बहुल भागांमध्ये त्यांनी या ट्रॅव्हलची सेवा सुरू केली मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असतात त्यांचा प्रवास सुखदायक होण्यासाठी यांनी किनवट ते पुणे ही ट्रॅव्हल्स ची सेवा सुरू केली अत्यंत माफक दरात या ट्रॅव्हल्स तिकीट हे ठेवण्यात आलेला आहे नवीन काहीतरी करून दाखवण्याची उमेद या तरुणांनी स्वीकारली व किनवट करांच्या सेवेत ही ट्रॅव्हल्स सुरू करण्यात आलेली आहे या गाडीचे तिकीट बुक करण्यास...