Skip to main content

मांडवी परिसरामध्ये निकृष्ट फरसाणची सर्रास विक्री

 


मांडवी  प्रतिनिधी 

 मांडवी परिसरामध्ये अनेक गाव ,खेडे , तांडे वस्त्या असून परिसर हा दुर्गम भागातील आहे.  खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणात नित्कृष्ट फसवण्याची विक्री सरास पण होत असून यामुळे लहान मुलाचे आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग यावर कारवाई करावी अशी मागणी होत आह 

 नामांकित कंपन्यांचे  फरसाण  मार्केट मध्ये उपलब्ध असून त्याच फरसाणची कॉपी करून त्याच नावामध्ये फेरबदल करून हे फरसाण  सर्रासपणे विक्रीस उपलब्ध आहे  निष्कृष्ट दर्जामुळे लहान मुले हे बिमार पडत असून खोकल्याचे प्रमाण वाढलेले आहे चवीला आहे एकदम खालच्या दर्जाच्या असतात पण ग्रामीण भागातील अनेक महिलांना व लहान मुलांना याची फरक कळत नसल्यामुळे हे  फरसाण खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे  सध्याच्या परिस्थितीमुळे फरसाण व अल्प आहार ( स्नॅक) दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत असून याची गुणवत्ता तपासण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाने करावे अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे   मांडवी परिसरामध्ये या निष्कृष्ट  फरसाण मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असून पुरवठा करणाऱ्यावर  स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी अशी  जनतेतून मागणी होत आहे

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...