गोकुंदा प्रतिनिधी:
किनवट गोकुंदा येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त शांतिनिकेतन पब्लिक स्कूल येथे आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव परवीन शेख यांनी भेट दिली त्याचबरोबर प्रिन्सिपल व टीचर यांनी आनंदनगरीचे . उत्तम प्रकारे आयोजन केले. विद्यार्थी भरपूर प्रमाणात याच्या सहभागी झाले व वेगवेगळे पदार्थ बनवून आणले त्याचबरोबर त्यांचे पालकही आनंद नगरीचा भरपूर आनंद घेतला पालकही मोठ्या प्रमाणात सहभागी होते व सर्व बालक यावेळी खूप आनंदित होते या आनंदनगरी ची तयारी शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक सर्व मिळून उत्तम प्रकारे केली
Comments
Post a Comment