Skip to main content

बेलखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे थाटात उद्घाटन संपन्न.




दि.5सप्टे.2022रोजी बेलखेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मा.तारुसिंह बयास यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.त्यानंतर  त्रिशरण पंचशील ग्रहण करून  प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत धुमाळेग्रा.प.सदस्य,एन. डी.पाटील कवी सुमेध घुगरे नरेंद्र पाटील लाभले होते,तर प्रमुख उपस्थितीत मा. नामदेव शिंगणकर (माजी संचालक कृ. उ.बाजार समिती उमरखेड,उत्तम पुंजाजी शिंगणकर, डी. बी. शिंगणकर (पत्रकार) गणेश शिंगणकर, भागोजी शिंगणकर, वैभव शिंगणकर,गजानन बी. शिंगणकर,दत्ता सयाजी शिंगणकर,विशाल भि. शिंगणकर, अमोल शिंगणकर, बी. जी. शिंगणकर तथागत यंग यूनियन मित्र मंडळ,सर्व बौद्ध उपासक उपासिका महिला मंडळ यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे  मा.नरेंद्र पाटील आणि लक्ष्मीकांत धुमाळे यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन अर्हंत सम्यक सम्बुद्ध बुद्ध विहार बांधकाम समितीचे अध्यक्ष कवी सुभाष शिंगणकर यांनी केले.सूत्रसंचालन अविनाश शिंगणकर यांनी केले आभार डी. बी. शिंगणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्वांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...