Skip to main content

माहूरला घुमला 'उदे ग अंबे उदे'चा गजर रेणुका मातेचे न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक पुजन

 



माहूर, ता. २६ (बातमीदार) शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर सोमवारी (ता. २६) हजारो भाविकांनी श्री रेणुकामातेचे दर्शन 'उदे ग अंबे उदे च्या गजरात घेतले. सकाळी साडेअकरा वाजता श्री अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा


पहील्या माळेला सकाळी सहा वाजता पासून श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला व सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील स्थळी

किर्तीकरण एच. पुजार हेही याचबरोबर कुमारीकापुजन, सुहासिनीपुजन, प्रथेप्रमाणे गणेशपुजन, कलशपुजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन करण्यात आले.


तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदोर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीची कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोताली पाच उसाचे धांडे उभारून आणि त्या अधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी करण्यात आला. घटस्थापने नंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा न्यायाधीश एकनाथ बांगर उपस्थित होते. यांच्या हस्ते आरती करण्यात आली. देवीला पैठणी महावस्त्र नेसवून शृंगार दिवस नियोजन... महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन सपत्निक पूजेत सहभागी झाले. अश्वीन शुद्ध प्रतिपदेला संबळ


भाविकांनी घेतले दर्शन; पदसिद्ध अध्यक्षांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना पुजेसह विविध कार्यक्रमांचेही आले आहे. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदीरात अखंड देवीसमोर नंदादीप तेवत ठेऊन दररोज पायास म्हणजे दही भात, पुरणपोळीचा नवैद्य, आरती नंतर छबिना काढला जाऊन रेणुका ज्या गडावर प्रकटली त्या गडाला दररोज महाप्रसाद तसेच शप्तशती, शतचंडी प्रथांचे पठण, महाआरती, महापुजा हे कार्यक्रम नित्यनियमाने घेण्याचे नियोजन प्रशासकीय मंडळाकडून करण्यात आले आहे.


यावेळी उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, तहसिलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत जोशी, विनायक फांदाडे, भवाणीदास भोपी, शुभम भोपी, समौर भोपी आदी


रेणुकामातेची वैदिक महापुजा व वाद्यांचा निनादात 'उदे ग अंबे उदे साडेअकराच्या दरम्यान घटस्थापना भोपी, संजय काण्णव, बालाजी जगत, प्रदक्षिणा घालून छबिना परत रेणुका माहूर माहूरगडावर रेणुकामाता मंदिर परिसरात सोमवारी कुमारीकापुजन, घटस्थापना संस्थानचे पदसिद्ध च्या गजरात सकाळी मंदीर गाभाऱ्यात करण्यात आली. पंचामृताने अभिषेक दुर्गादास भोपी, अरविंद देव, अशिष मंदिरात येत असतो. नवरात्र दरम्यान सुहासिनीपुजन, मातृकापूजन आदी करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश शशीकांत बांगर, सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, खासदार हेमंत पाटील सपत्निक पूजेत सहभागी झाले.


छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा माहूरगडावर आयोजन करण्यात नैवेद्य व आरती कुमारिका पूजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती संस्थानच्यावतीने करून देण्यात आली भक्तांना ऑनलाइन दर्शन व विविध


श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव व परीसरातील परिवार देवता श्री करण्यात आला. घटस्थापनेनंतर पुढील दहा दिवस प्रथेप्रमाणे

आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...