Skip to main content

मास्को ( रशिया)शहरात साहीत्य सम्राट लो. अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा १७ सप्टेबंर ला अणावरण



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अणावरण ....

 मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम. जी. डी. ग्रुप ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद रशियातील पुश्किन विद्यापीठ, मास्को येथे सुरू आहे. आज, मंगळवार दि. १४ रोजी रशियात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे दोन पुतळेदेखील उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली.

नाशिक: मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम. जी. डी. ग्रुप ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद रशियातील पुश्किन विद्यापीठ, मास्को येथे सुरू आहे.






१४ रोजी रशियात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे दोन पुतळेदेखील उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली.

या सोहळ्यासाठी देशभरातून ३५० भारतीय रशियातील पुश्किन विद्यापीठात गेले आहेत. नाशिकमधूनही तीस जण यासाठी गेले असून, त्यात साहेबराव खरात, भगवान भोगे, शकुंतला खरात, डॉ. सुरेश कांबळे, सुभाष पवार, अशोक पवार, उत्तम अहिरे, प्रशांत साळवे यांसह विविध क्षेत्रांतील लोक आहेत. या परिषदेत नाशिक येथील लेखक डॉ. सुरेश कांबळे यांच्या मातंग समाजातील समस्यांवर आधारित 'वेध' तसेच साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित सुभाष पवार यांच्या 'जागर' या पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी जाणाऱ्या सर्वांना साठे फाउंडेशनचे संस्थापक सुभाष शेजवळ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शिरसाठ आदींनी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...