Skip to main content

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या६५ व्या महापरिनिर्वाण दिनी ६५ जणांनी केले रक्तदान एक वही एक पेन अभियान राबिवण्यात आले




किनवट, दि.६ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व २६/११ च्या आंतकी हल्यात शहीद झालेल्या पोलिस विर जवानांना ६५ च्यावर रक्तदात्यांनी आज(दि.६) सकाळी १० वाजता रक्तदान करुन अभिवादन केले.तसेच एक वही एक पेन अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संयोजक एड.सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी सांगितले.रक्तदान शिबिराचे हे चवथे वर्ष आहे.


    प्रारंभी उपस्थित मान्यवर भारतीय बौद्ध महासभेचे ता. अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, सह पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नप उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार,   अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्यसचिव ॲड. मिलींद सर्पे , डॉ. यु बी मोरे ,प्राचार्य आनंद भंडारे, माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, वंचीत बहुजन आघाडीचे ता. अध्यक्ष किशन राठोड , दादाराव कयापाक, दिपक ओंकार, विवेक ओंकार, सुरेश जाधव, प्रा,. आनंद भालेराव, शिवा आंधळे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, माधव कावळे, वसंत सर्पे, प्रा.सुबोध सर्पे, राजेश पाटील, गंगाधर कदम, सभांजी ब्रिगेडचे सचीन कदम, माजी नगरसेविका आशाताई कदम, गोंडवाना ब्रिगेडचे गजानन गुहाडे, संतोष पहुरकर, संजय नरवाडे, रीकेश गोडबोले, सम्राट कावळे, राहुल कापसे, अनित्य कांबळे,  येरेकार सर, भगवान मारपवार विशेष सहकार्य प्रशांत मोरे, क्षीतीज रमेश मुनेश्वर व गुरुगोवींद सिंगजी व्हॉलेंटरी ब्लड बँकेचे डॉक्टर, परीचारीका, आरोग्य सेवक स्टॉफ यांनी अभिवादना नंतर रक्तदानाची प्रक्रिया पार पाडली 




 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव महेंद्र नरवाडे व गंगाधर कदम यांनी सामुदायिक वंदना घेतली.याप्रसंगी एक वही एक पेन वाटप उपक्रम राबविण्यात आला या वेळी आंबेडकरी विविध पक्ष संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी,आंबेडकर प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...