राजेश पाटील special report
किनवट :
२६ नोव्हंबर १९ रोजी भारताने भारताने संविधान अंगिकृत केले व २६ जानेवारीला प्रजेच्या हाती सत्ता आली भारतीय राज्य
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मसुदा समितिने २ वर्ष ११ महिने१८ दिवस अथव परीश्रम घेऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राज्य घटनेची निर्मिती केली याच दिनाचे
औचित्य साधून किनवट तालुक्यातील कनकवाडी ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला व प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी
ग्रामसेवक सुनिल जाधव सरपंच जयश्री पंडीत व्यवहारे, अंगणवाडी सेविका कार्यकर्ती कमल बाई शिसले, ग्रां प. सेवक आत्माराम नपते, सी ए स सी संगणक परिचालक संतोष आडे आदींची उपस्थिती होती
Comments
Post a Comment