Skip to main content

भारत बंदच्या अनुषंगाने मांडवी येथील मेनबाजार लाईन कडकडीत बंद

 


 मांडवी प्रतिनिधी / इंद्रप्राल कांबळे:-

 संयुक्त किसान मोर्चा 19   राजकीय पक्षाच्यावतीने 28 रोजी भारत बंदच्या अनुषंगाने आज मांडवी येथे सकाळीच विविध पक्षाच्या प्रतिनिधी कडून मांडवी  बंद करण्यात आले .

 आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी मांडवी बंद निमित्त  मांडवी व व्यापारी संघटना मांडवी शेतकरी संघटना मांडवीच्या विविध प्रतिनिधीने मांडवी बंदचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित कॉ. इंदल सिंग कोडबा राठोड शिवसेनेचे अविनाश चव्हाण व्यापारी संघटनेचे प्रदीप राठोड ,इंदर दुलसिंग पवार इंदल गोबरा राठोड, सुनील  तगडपिल्लेवार मनोल सलवार सुरेश पवार


शेतकरी सघतना चे सुभाष काळे परस राम पवार, आणेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारकडे अनेक मागण्या करीत असताना शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची व जनविरोधी कायदे हाणून पाडण्यासाठी अनेक मागण्या मान्य करीत असताना रेल्वे खाजगिक करण करणे टाळावे व शेतीमालाला हमीभाव द्यावा द्यावे अशी मागणी करण्यात आली अशी निवेदन  मोर्चा करतानी मांडवी येथील पोलीस ठाण्याचे  स.पो. नी. पोलीस  मल्हार शिवरकर पोलीस उप निरीक्षक शिवप्रसाद कराळे व पोलीसउप निरीक्षक पठाण साहेब व अधिक कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...