गोकुंदा/ किनवट:-
गेल्या अनेक महीन्या पासुन वादात भोवऱ्यात असलेली निष्क्रीय ग्राम पंचायत अंतर्गत येणारे रस्ते पुर्णपणे खड्डेमय झाले आहे मागील काही दिवसांपासून या वाईट दुरावस्थीत रस्त्यासाठी नागरीक , सामाजीक कार्यकर्ते , तसेच विविध पक्षाच्या वतीने आदोंलने करण्यात आली निवेदने देण्यात आली पण हि गोकुंदा ग्राम पंचायत कुभंकर्णा सारखी झोपलेल्या अवस्थेत आहे त्यांना जाग कधी येईल कुणास ठाऊक
एकवीरा देवीच्या मंदिरा समोर तर सर्व रस्ताच खड्डेमय झाला आहे लोक जीव मुठीत धरून वाहन चालवत आहे या रस्त्याने अनेक विद्यार्थी शाळे करीता , क्लासेस करीता रस्त्याने ये -जा करतात म्हणुन याकडे उपविभागिय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून हि समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत .
Nice news
ReplyDeleteनागरीकांचे होनारे हाल बघून रस्ताचे काम सूरू करावे ही विनंती
ReplyDelete