ता. प्र. अर्धापुर:- अर्धापुर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या भोकर फाटा येथे कायम स्वरूपी पोलिस चौकीची मागणी दाभड ग्राम पंचायत सदस्य युवा नेते आकाश सुर्यवंशी यांनी केली आहे.
भोकर फाटा हा परीसर अत्यंत गजबजलेला ठिकाण आहे त्यामुळे २४ तास या मार्गावर वाहतुक होत असते तसेच सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूकीच्या कोंडी मुळे भोकर फाटा येथे दोन युवकाचा अपघातात मृत्यु झाला आहे अशे अपघात पुढे होऊनये या कामी सुरक्षेच्या दृष्टीने अर्धापुर फाटा येथे कायम स्वरुपी पोलीस चौकी व्हावी अशी समाज हिताच्या दृष्टीने आकाश सुर्यवंशी यांनी केली आहे
Comments
Post a Comment