Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची तालुका कार्यकारणी जाहीर

 


✒️ राजेश पाटील/प्रतिनिधी किनवट:-

गेल्या दोन वर्षापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली शासनमान्य व नोंदणीकृत संघटना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची किनवट तालुका  कार्यकारणी  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रचे  संस्थापक ,अध्यक्षडी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनानुसार व  जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हि निवडण्यात आली.

यावेळी तालुक्यातील विविध वृत्तपत्र, व समाज माध्यमासाठी कार्य करणाऱ्या सुशिक्षित पत्रकारांना संघठन बळकट करण्यासाठी व पत्रकारांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी तसेच समाजातील विविध सामाजिक प्रश्न अडचणी प्रसार माध्यमाच्यां लेखणीतुन सोडवण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची किनवट तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे

आशिष शेळके( तालुका अध्यक्ष)

नसीर तगाले( तालुका सचिव)

सय्यद नदीम( तालुका कार्याध्यक्ष)

राजेश पाटील( तालुका उपाध्यक्ष)

शेख अतीफ( तालुका उपाध्यक्ष)

गौतम कांबळे( तालुका सरचिटणीस)

रेहान खान( तालुका कोषाध्यक्ष)

प्रणय कोवे( ता. सह सचिव)

गंगाधर कदम ( तालुका प्रसिद्धी प्रमुख)

राज माहुरकर( तालुका संघटक)

अरविंद सुर्यवंशी( ता. संघटक)

प्रज्वल कारले( ता. संघटक)

मारोती देवकत्ते (ता. सहकोषाध्यक्ष)

अक्रम चव्हाण( ता.सह संघटक)

परमेश्वर पेशवे(ता.सह संघटक)

इंद्रपाल कांबळे( ता.सह संघटक)

रमेश परचाके( सदस्य)

शेख सईद(सदस्य)

विकास वाघमारे( सदस्य)

गणेश यमजलवाड( सदस्य)

विनोद कांबळे( सदस्य)

विशाल गिमेकर( सदस्य)

सर्व नव निर्वाचित पदाधिकारी, सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख आंनद भालेराव यांनी सर्वांनी मिळून एकजुटीने काम करू समाजातील प्रश्नांना लेखनीच्या माध्यमातुन वाचा फोडु व समाज हिताचे काम करू अशी ग्वाही दिली तसेच सर्व नुतन सदस्य व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व लवकरच माहुर, हिमायत नगर  येथील कार्यकारीणी गठीत करण्यात येईल अशी माहिती सांगितली.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...