Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची तालुका कार्यकारणी जाहीर

 


✒️ राजेश पाटील/प्रतिनिधी किनवट:-

गेल्या दोन वर्षापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली शासनमान्य व नोंदणीकृत संघटना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची किनवट तालुका  कार्यकारणी  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रचे  संस्थापक ,अध्यक्षडी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनानुसार व  जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हि निवडण्यात आली.

यावेळी तालुक्यातील विविध वृत्तपत्र, व समाज माध्यमासाठी कार्य करणाऱ्या सुशिक्षित पत्रकारांना संघठन बळकट करण्यासाठी व पत्रकारांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी तसेच समाजातील विविध सामाजिक प्रश्न अडचणी प्रसार माध्यमाच्यां लेखणीतुन सोडवण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची किनवट तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे

आशिष शेळके( तालुका अध्यक्ष)

नसीर तगाले( तालुका सचिव)

सय्यद नदीम( तालुका कार्याध्यक्ष)

राजेश पाटील( तालुका उपाध्यक्ष)

शेख अतीफ( तालुका उपाध्यक्ष)

गौतम कांबळे( तालुका सरचिटणीस)

रेहान खान( तालुका कोषाध्यक्ष)

प्रणय कोवे( ता. सह सचिव)

गंगाधर कदम ( तालुका प्रसिद्धी प्रमुख)

राज माहुरकर( तालुका संघटक)

अरविंद सुर्यवंशी( ता. संघटक)

प्रज्वल कारले( ता. संघटक)

मारोती देवकत्ते (ता. सहकोषाध्यक्ष)

अक्रम चव्हाण( ता.सह संघटक)

परमेश्वर पेशवे(ता.सह संघटक)

इंद्रपाल कांबळे( ता.सह संघटक)

रमेश परचाके( सदस्य)

शेख सईद(सदस्य)

विकास वाघमारे( सदस्य)

गणेश यमजलवाड( सदस्य)

विनोद कांबळे( सदस्य)

विशाल गिमेकर( सदस्य)

सर्व नव निर्वाचित पदाधिकारी, सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख आंनद भालेराव यांनी सर्वांनी मिळून एकजुटीने काम करू समाजातील प्रश्नांना लेखनीच्या माध्यमातुन वाचा फोडु व समाज हिताचे काम करू अशी ग्वाही दिली तसेच सर्व नुतन सदस्य व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व लवकरच माहुर, हिमायत नगर  येथील कार्यकारीणी गठीत करण्यात येईल अशी माहिती सांगितली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...