Skip to main content

सेल्फ डिफेन्स शोटोकान कराटे डो असोसिएशन किनवटची बेल्ट एक्झाम संपन्न

 


(शहर प्रतिनिधी किनवट/ राजेश पाटील)

शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकीक करत आहेत तसेच या कराटे स्पोर्ट माध्यमातुन अनेकांनी सैनिकी दलात दाखल झाले व आपले जिवनातील स्वप्न पूर्ण केले .

शोटोकान कराटे असोसिएशन प्रशिक्षणा सोबतच शिस्त व आत्म संरक्षणाचे धडे देतो व विद्यार्थ्यामध्ये चिकाटी निर्माण करतो तसेच संयम बाळगायचे देखील शिकवतो .

नुकतेच  शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे  बेल्ट एक्झाम घेण्यात आली मुख्य प्रशिक्षक संदिप प्रल्हाद यशिमोड ब्लॅक बेल्ट 3 डॅन यांच्या मार्गदर्शनाखाली हि परीक्षा घेण्यात आली तर सह प्रशिक्षक सचिन राठोड,मारोती येशीमोड संकेत दरडे,रोहित भरणे,गोदावरी येशीमोड,रोमा गादेकर, आदींनी यांनी त्यांना सहकार्य केले व विविध प्रकारच्या बेल्ट साठी विद्याथ्यांची फिजीकल , सेल्फ डिफेन्स परीक्षा घेतली या मध्ये यल्लो बेल्ट, ऑरेन्ज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्लु बेल्ट, ब्रॉऊन बेल्ट, आदिचा समावेश आहे.



यात प्रामुख्याने यल्लो बेल्ट साठी पात्र  उतीर्ण विद्यार्थी

आदर्श संतोष , बालाजी मदुरे ,

ओमकार दीपक पिल्लेवार ,

शिवेद्र प्रवीण पिल्लेवार ,शालेंद्र प्रवीण ईश्वरी जमदाडे सही भाट, अक्षरा शेखर पिल्लेवार,

अक्षरा शेखर चिंचोलकर,देवांश सिदेश्र्वर मेंडके ,सानवी सुदर्शन भट ,

 जयश्री गोवर्धन तक्कलवर(yello/orange)प्रनय बालाजी मडूरे,आदर्श संतोष बोईनवाड

ऑरेंज बेल्टसाठी पात्र विद्यार्थी

मोक्ष श्रीनिवास सट्टाजिवर

तुषार तुलसीदास जांबले

स्नेहा परमेश्वर मादसवार

 अक्षरा नामदेव अचकुलवर

अंश अभय महाजन.


ग्रिन बेल्ट साठी पात्र विद्यार्थी

नील अंबर ठमके,

राजनंदिनी अनिल शिर्भाते ,

,आर्यन नितीन मोहरे ,

रामानंद अनिल शिर्भाते,गुंजन ठाकूर

मोहम्मद अब्रार मोहम्मद अहमद,

शेख मोहम्मद फैसन

ब्लु बेल्टसाठी पात्र विद्यार्थी

निर्मिती प्रमोद भवरे खूशी लाखकर तनीका चिल्लावार ,शिवांश गजानन मेंडके.

ब्राऊन  3 बेल्टसाठी पात्र विद्यार्थी

आयुष यादव देवकाते,संचित लक्ष्मण वाडगुरे,सक्षम मिलिंद सोनकांबळे आदी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व विविध  कराटे प्रशिक्षण पात्र बेल्ट करीता परीक्षा घेण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला