Skip to main content

ऑल इंडिया पँथरचे जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेण्याबाबत निवेदन


नांदेड जिल्हा प्रतिनीधी:-


महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करतात व परीक्षेची वाट बघतात पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे व कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करत परीक्षेची तारीख ढकलण्यात येते व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या मनाचे खच्चीकरण होते तसेच त्यांचा मानसीक ताण वाढतो याचा विपरीत परीणाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन सध्या अनेक विद्यार्थी धार्जिण संघठना महाराष्ट्रात आदोंलन करत आहे या आंदोलनात ऑल इंडीया पॅंथर सेना देखील काम करता आहे व विद्यार्थ्यानां न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे म्हणुन लोकसेवा आयोगाची परीक्षा तात्कळ घेऊन विद्यार्थ्यांची नाराजी दूर व्हावी हा प्रयत्न आहे या करीत नादेंड जिल्हाधिकारी साहेब नांदेड

कार्यलयास ऑल इंडीया पॅंथर सेनेच्या वतीने दि. १२ मार्च ला निवेदन देण्यात आले निवेदनावर  ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे , विद्यार्थी  आघाडी जिल्हाध्यक्ष संदेश शेळके, महेंद्र शिंदे, शिवराज कांबळे,   ग्यानोजी निवडगे  निवेदनावर आदी च्या सह्या आहेत लवकरच प्रश्न मार्गी न लावल्यास ऑल इंडीया पँथर सेना तीव्र आदोंलन करेला असा इशारा जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी दिला.




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते