Skip to main content

सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीची २०२१ची कार्यकारणी जाहीर

 


ता . प्र.किनवट:( राजेश पाटील):-

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांची १३०वी व क्रांतीसुर्य राष्ट्रपिता जोतीराव फुले यांची १९४वी संयुक्त सार्वजनिक जंयती सोहळा उत्सव समितीची कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.

जंयती निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम घेण्याचा माणस असल्याचा आयोजन समितीने सांगितले आहे तसेच बैठकीच्या वेळी गेल्या वर्षाचा हिशोब देखील वाचुन दाखवण्यात आला व या वर्षीही पारदर्शक करण्याचे समितीने सांगीतले. 


कार्यकारणी पुढील प्रमाणे:-

अध्यक्ष: निखील वि.कावळे

उपाध्यक्ष:- आकाश सर्पे/ सचिन कावळे

सचिव:- प्रशिक मुनेश्वर/ निखिल सर्पे

सहसचिव:- सुमेध कापसे/ शुभम भवरे

कोषाध्यक्ष:- गौतम पाटील

सहकोषाध्यक्ष:- सुगत नगराळे

प्रसिद्धी प्रमुख:- राजेश पाटील


संघठन:-

प्रा.सुबोध सर्पे, शिलरत्न कावळे, रवी काबंळे,पंकज नगारे, प्रसेन्नजीत कावळे, सुबोध परेकार, प्रतिक नगराळे, रुपेश भवरे, सुरज भरणे, शुभम भवरे, पवन सर्पे, प्रशांत ना. ठमके, सुरेश कावळे


मार्गदर्शक /सल्लागार:-

अॅड के.के. साबळे, अभियंता प्रशांत ठमके, दादाराव कयापाक, नितीन कावळे, अॅड मिलींद सर्पे, विनोद भरणे, प्रकाश नगराळे, माधव कावळे, अॅड किशोर मुनेश्वर, प्रकाश पाटील, रामजी कांबळे, शंकर नगराळे, गौतम नगराळे, मधुकर पाटील, प्रा. रवीकांत सर्पे, राम भरणे, सुगत भरणे,राजु भरणे, रमेश मुनेश्वर, मनोहर पाटील, हर्षकुमार नगारे, अनिल कांबळे, संजय नगराळे, रमेश भवरे, शिलरत्न पाटील, मारोती मुनेश्वर, गंगाधर मुनेश्वर, राजेंद्र सर्पे, उमेश भरणे, उध्दव भवरे, उत्तम कापसे, यादव नगारे,

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...