Skip to main content

किनवट न्यायालय अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी Advocate अरविंद चव्हाण तर सचिवपदी Advocate पंकज गावंडे यांची निवड तर अन्य पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड


(टाईम्स ऑफ किनवट नेटवर्क)

 किनवट, दि. ४ : किनवट न्यायालय अभीवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे यांची आज (दि.३)निवड करण्यात आली.अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली होती. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले.


 निवडण्यात आलेले अभीवक्ता संघाचे  पदाधिकारी असे; अध्यक्ष ॲड.  अरविंद चव्हाण, सचिव ॲड. पंकज गावंडे उपाध्यक्ष ॲड.तोफिक कुरेशी, सहसचिव ॲड. बिपीन पवार, कोषाध्यक्ष ॲड. सुनील येरेकार. दोन कार्यकारिणी सदस्यांची लवकरच निवड करण्यात येईल.


 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विजय चाडावार यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. सूनील  येरेकार यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रियेसाठी  संतोष जकुलवार व विठ्ठल आरपेलिवार यांनी सहकार्य केले.


   निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ॲड. अनंत वैद्य, ॲड. पंजाब गावंडे, ॲड. दिलिप काळे, ॲड. मिलिंद सर्पे, ॲड. शंकर राठोड, ॲड. उदय चव्हाण,ॲड. के. एस. काझी,ॲड. सुभाष ताजने, ॲड.जी. एस. रायबोळे, ॲड. यशवंत गजभारे, ॲड. आकाश कोमरवार, ॲड.संतोष नेम्मानीवार, ॲड.दिलीप कोट्टावार, ॲड. कृष्णा राठोड,ॲड. दिनानाथ दराडे, ॲड. राहुल सोनकांबळे, ॲड. टी .आर. चव्हाण, ॲड. रुपेश पुरुषोत्तमवार, ऍड. नयन मूनेश्वर, ॲड. दिव्या पाटील, ॲड. सुनयना सिडाम, ॲड. जोती गिरी, ॲड. सुनील सिरपुरे, ॲड. गजानन पाटील आदिंनी पुढाकार घेतला होता.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...