Skip to main content

"उदीष्टा शिवाय ते लिहत नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत.... प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांचे महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार पुस्तक प्रकाशना वेळी गौरोउद्गार



ता. प्र. किनवट:-दि.२१


"उदीष्टा शिवाय ते लिहतही नाहीत उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत असे गौरोउद्गार प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांनी महेंद्र नरवाडे यांच्या प्रबोधन चळवळीतील शिलेदार या पुस्तक प्रकाशन सोहळा वेळी काढले ते पुढे बोलत होते प्रसिद्ध लेखक, कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी या पुस्तकातुन प्रबोधन चळवळीत खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या व आपले जीवन निस्वार्थपणे प्रबोधनासाठी झटणाऱ्या शहिर गायक यांचा लेखा जोखा मुलाखतीच्या माध्यमातुन त्यांनी अंत्यत मुद्देसुदपणे मांडला व सन्मान केला. 

'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म. ज्यो. फुले महाविद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरवातीस धम्म वंदना घेण्यात आली व नंतर वामनदादा कर्डक अकादमीचे प्रा. सुरेश पाटील यांनी सुरेल आवाजात गीत सादर केले मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन विचार मंचावर प्रा.डॉ. आनंद इंजेगावकर ( परभणी), अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कौशल्य प्रकाशनचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड( औरंगबाद), इंजीनीयर डॉ. विवेक मवाडे हे होते .

कार्यकमाचे प्रास्ताविक रुपेश मुनेश्वर यांनी मांडले या नतंर महेंद्र नरवाडे यांचा सुजाता नरवाडे सह सपत्निक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व उपस्थीत सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध नाटककार यादव तामगाडगे गुरुजी, नाटककार ,लेखक प्रा.डॉ. अंबादास कांबळे, अॅड मिलींद सर्पे, टाईम्स ऑफ किनवटचे राजेश पाटील माजी मुख्याद्यापक कवी रामजी काबंळे, योगा शिक्षक देवीदास मुनेश्वर, सुभाष बोड्डेवार ,गायक शाहीर क्षिरसागर हाटकर, शाहीर नरेंद्र दोराटे,कावळे सर, डॉ. प्रकाश रायघोळ, डॉ. प्रेमलता नरवाडे, शशीकांत नरवाडे, प्रशांत दुथडे, प्रा. लक्ष्मीकांत दुथडे, तुषार नरवाडे, राजा तामगाडगे, आदी उपस्थीत या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केल तर आभार क्रांतिसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक व शालेय वृत्त एपचे रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले हा कार्यक्रम कोव्हीड१९ च्या नियमांचे पालन करत व्यवस्थितरित्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...