Skip to main content

तलाईगुडा येथील लोक आदालत संपन्न

 टाईम्स ऑफ किनवट वृत्तांत :

मांडवी :( प्रतिनिधी इंद्रपाल कांबळे)

 मांडवी पासून दहा कि.मी. अत रगत पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने दी १०/०२/२०२१.रोजी लोक न्यायालय आपल्या दरी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते लोकन्यायालय द्वारे  कायदेविषयक साक्षरता शिबिर या उपक्रमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा हा उपक्रम राबविण्यात येत असून या निमित्त पिंपळगाव ग्रामपंचायत द्वारे हा उपक्रम संपन्न झाला त्यानिमित्त या लोकअदाल तात मध्ये एकूण 6o पैकी १९ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे

 मांडवी परिसरातील ग्रामीण भागात असे लोक न्यायालय हे प्रथमच आयोजन करण्यात आलेले असून पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत असा उपक्रम करण्यात आल्यामुळे सर्वत्र या ग्रामपंचायती कौतुक होत आहे

 लोक न्यायालयाला न्यायाधीश म्हणून निवृत्त न्यायाधीश कमलाताई वडगावकर या अध्यक्ष म्हणून होते. यानिमित्त न्यायाधीश कमलताई वडगावकर विचार मांडत असताना असे सांगितले की, लोक न्यायालय आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमा अंतर्गत लोक न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आलेले असून यात फेरयाचिका  म्हणून येथे निकाल झालेले प्रकरण परत न्यायालयात नेता येणार नाही हे या न्यायालयाचे विशेष अधिकार आहे असे न्यायमूर्तींनी सांगितले लोकन्यायालयाचे महत्त्व सांगत असताना न्यायदान पैसा वेळ या गोष्टीचा वेळ वाचत असून त्याच्यामुळे गरीब आणि गरजू जनतेला याचा सरळ फायदा होतो असे सांगितले

 यावेळी अनेक वकील मान्यवरांनी आपले विचार मांडत असताना न्यायालय आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा, व बालमजूर, ज्येष्ठ नागरिक कायदा, असे महत्त्व पटवून देण्यात आले होते वकिल डी जे काळे यांनी  प्रस्तावना मांडीत असताना सर्वसामान्य कायद्या



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...