Skip to main content

तलाईगुडा येथील लोक आदालत संपन्न

 टाईम्स ऑफ किनवट वृत्तांत :

मांडवी :( प्रतिनिधी इंद्रपाल कांबळे)

 मांडवी पासून दहा कि.मी. अत रगत पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने दी १०/०२/२०२१.रोजी लोक न्यायालय आपल्या दरी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते लोकन्यायालय द्वारे  कायदेविषयक साक्षरता शिबिर या उपक्रमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा हा उपक्रम राबविण्यात येत असून या निमित्त पिंपळगाव ग्रामपंचायत द्वारे हा उपक्रम संपन्न झाला त्यानिमित्त या लोकअदाल तात मध्ये एकूण 6o पैकी १९ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे

 मांडवी परिसरातील ग्रामीण भागात असे लोक न्यायालय हे प्रथमच आयोजन करण्यात आलेले असून पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत असा उपक्रम करण्यात आल्यामुळे सर्वत्र या ग्रामपंचायती कौतुक होत आहे

 लोक न्यायालयाला न्यायाधीश म्हणून निवृत्त न्यायाधीश कमलाताई वडगावकर या अध्यक्ष म्हणून होते. यानिमित्त न्यायाधीश कमलताई वडगावकर विचार मांडत असताना असे सांगितले की, लोक न्यायालय आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमा अंतर्गत लोक न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आलेले असून यात फेरयाचिका  म्हणून येथे निकाल झालेले प्रकरण परत न्यायालयात नेता येणार नाही हे या न्यायालयाचे विशेष अधिकार आहे असे न्यायमूर्तींनी सांगितले लोकन्यायालयाचे महत्त्व सांगत असताना न्यायदान पैसा वेळ या गोष्टीचा वेळ वाचत असून त्याच्यामुळे गरीब आणि गरजू जनतेला याचा सरळ फायदा होतो असे सांगितले

 यावेळी अनेक वकील मान्यवरांनी आपले विचार मांडत असताना न्यायालय आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा, व बालमजूर, ज्येष्ठ नागरिक कायदा, असे महत्त्व पटवून देण्यात आले होते वकिल डी जे काळे यांनी  प्रस्तावना मांडीत असताना सर्वसामान्य कायद्या



Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.