Skip to main content

पिंपळशेंडा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट , विविध प्रंलबीत कामाचा घेतला आढावा (मांडवी प्रतिनिधी: इंद्रपाल कांबळे)


(टाईम्स ऑफ किनवट वृतांत)

 मांडवी पासून 25 किलोमीटर लांब असलेल्या पिंपळशेंडा हे अतिदुर्गम विभागातील गाव असून आज जिल्हाधिकारी डॉ विपीन इटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड सो. वर्षा ठाकूर घुगे यांनी पिंपळशेंडा या जिल्हा तील शेवटच्या टोकाच्या गावाला भेट दिली आहे
 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी किनवट तालुक्यात अनेक गावांना भेटी देत असताना शेवटचे टोक असलेली पिंपळशेंडा या गावी संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांनी भेट दिली यावेळी गावातील अनेक अडचणीचे प्रश्न ऐकून घेतले रस्त्याच्या आणि पाण्याची समस्या एकूण घेऊन तात्काळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारणा केली
 रस्त्याची समस्या ते स्वतः पाहिले असल्यामुळे नवीन रस्ता निर्मितीसाठी सुद्धा बोलत होते पैदल जाऊन ते पाहणी करून आचार सहिता संपल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली जाईल असे सांगण्यात आले गावातील रस्त्याचे प्रश्‍न मांडत असताना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी ते स्वतःला त्यांचे विचार ऐकून घेतले यावेळेस पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष केंद्रे यांनी हे गावलांब असल्यामुळे आणि तेलंगणाच्या हदी तून या गावी यावे लागत असल्याने येण्यास हुशिर होतो त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण जास्त वाढत आहे आणि सागवान चोरी पण वाढत आहे असे सांगण्यात आले यावेळी वनविभाग चे विचार घेतले, तसेच तहसिलदार चे पण विचार घेहून पिपळशेडा ते लिग्गी ताडा हे रस्ता १२ कि. मी. मंजूर व्हावा अशी गावकरी ची मागणी होती या रस्त्यामुळे २५ कि.मीटर दूर मांडवी गाव असलेले पिंपळ शेडा ते लिंगी असा जर रस्ता झाला तर फक्त 12 किलोमीटर पिंपळ शेडा ते माडवी असे अंतर पार करण्यात येईल त्यामुळे दवाखाना, पोलीस ठाणे व इतर कामे योग्य प्रकारे आणि लवकर होईल अशी मागणी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आरोग्याची चौकशी करण्यात आली व प्रत्येकांना गरोदर मातांना वगैरे योग्य सुविधा देण्याची सूचना संबंधित यांनी केल्या व आदिवासी यांना योग्य लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान देऊ घरे देण्यात यावे अशी सूचना ग्रामसेवक यांना करण्यात आली १ जानवारी रोजी पोलिस ठाणे मांडवी हद्दीतील अतिदुर्गम गाव पिपळशेडा गावात तेलगणातून जाणारे कचा व लाब रस्ता एवजी मांडवी लिग्गी तांडा ते पिपळ शेडा हा मार्ग ची पाहणी करीत मा.विपीन इटनकर i a s जिल्हाधिकारी नांदेड. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ias मा. SDM सचिन खल्लळ मा. तहसीलद र किन वट उतम कानिदे B DO धवणे सर. तसेच वनविभाग चे व माहा वितरक चे आधिकरी यांनी भेट देऊन प्रता वित रस्ता ची पाहणी करून मार्ग पूर्ण करण्यासाठी स्मती दिली यावेळी मांडवी येथे सदी च्या भेट देऊन मियावकी या गार्डन ला पाहणी करून कौतुक केले असे मांडवी पोलिस ठाणे चे API संतोष केंद्रे यांनी सांगितले 



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...