*(निधन वार्ता)*
भाग्यरथाबाई उद्धवराव कदम
राहणार: समता नगर किनवट यांचे ७२ व्या वर्षी आज ९:३० च्या सुमारास ऱ्हदय विकाराने निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी शांतीभूमी परीसर बौध्द स्मशान भुमी येथे दि.२६ रोजी सांयकाळी ठिक ५ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात २ मुल व ५ मुली , जावई , नातवंड असा परीवार आहे.
समाज सेवीका ,माजी नगर सेवीका आशाताई कदम , किनवट न्युज चे संपादक तथा निसर्गोपचारक गंगाधर कदम , हंसराज कदम ह्यांच्या त्या मातोश्री होत.
Comments
Post a Comment