Skip to main content

पद्मशाली समाज संघटनेची नुतन कार्यकारणी गठीत

 


किनवट ता. प्रतिनिधी-

पद्मशाली समाज संघटनेची नुतन कार्यकरणी नुकतीच गठीत करण्यात आली.

हा कार्यक्रम जिल्हास्तरीय पद्मशाली समाज संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया घेऊन मार्कंडेय सभागृहात पार पडली.

निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून नांदेड येथील अशोक श्रीमनवार, शिवाजी अनंमवार, दत्ता कोंपलवार, अमृतवार यांनी प्रोढ अध्यक्ष निवड प्रकाश दासरवार व तालुका युवक अध्यक्ष नागभुषन येंबरवार तसेच महिला अध्यक्ष सौ. पुष्पाताई मच्छेवार यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी मा.नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्रा. विजय उपलेंचवार, सुनील मच्छेवार, पत्रकार सुनील श्रीमनवार, शिवा क्यातमवार, संतोष ताडेवार  ,भुमन्ना कोंकलवार, मारोती मुलकेवार,मार्कंडेय सिरामवार, विवेकानंद पेरकलवार, तसेच समाज बांधव गजानन बंडेवार प्रविण श्रीमनवार  प्रशांत बिंगेवार, सचिन बासेवार,संदेश कटकंमवार, संतोष कोंकलवार, राजेश म्यांकलवार, विट्टल म्यांकलवार, नरसिंग क्यातमवार, उमाकांत म्यांकलवार, इस्तारी पत्तेवार, सुरेश अलचेटिवार, किष्टु गंगुलवार, आशिष ताडेवार, किरण कस्तुरवार, प्रभाकर दासरवार, संजय मामीडवार, श्रीनिवास कनपेलीवार आदी समाज बांधव उपस्थित होते या करीता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले

##

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...