Skip to main content

अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा

 



किनवट प्रतिनिधी:-


येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व जेतवन बुद्ध विहार , सिद्धार्थ नगर , गोकुंदा  अंगणवाडी परीसर आणि विविध ठिकाणी अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला .

डॉ. आबेंडकर पुतळा परीसर येथे माजी प्राचार्य उपा.राजाराम वाघमारे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण तर जेतवन बुद्ध विहार येथे उपासक गंगाधर कावळे यांच्या हस्ते करण्यात आले तर धम्म वंदना बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे, अनिल उमरे यांनी घेतली सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केले  .

यावेळी अनिल महामुने,यादव नगारे, डॉ. पंजाब शेरे, पंडीत घुले, चांगदेव सोनुले, पाटील सर, साळवे साहेब, किशनराव ठमके, आत्मानंद सत्यवंश, विवेक ओंकार, सुरेश कावळे, आनंद नगारे, शिलरत्न पाटील,मनोहर पाटील, बालकिशन कांबळे, भिमराव गिमेकार, माधव कावळे, माधव नगारे, ॲड. मिलींद सर्पे, राजेश पाटील, रवी कांबळे नवयुवक मंडळाचे निखील कावळे, आकाश सर्पे, आनंद कावळे, रोहीत मुनेश्वर, सुगत नगराळे, प्रसेनजीत कावळे, गौतम पाटील, प्रशिक मुनेश्वर तथा विशाखा महिला मंडळाच्या कौशल्या मुनेश्वर, जयमाला आळणे, मालाबाई नगारे, सागर नगारे, सारजाबाई कावळे, राहीबाई पाटील, विश्रांताबाई धोटे, मैनाबाई पाटील, संगिता पाटील, कापुरे ताई, आम्रपाली कावळे, सविता भरणे, सिमा पाटील, ललीता मुनेश्वर, सिंधुबाई कांबळे, सोमीत्रा कावळे, सोनुलेबाई, आम्रपाली वाठोरे, अनुश्री आळणे, हर्षवर्धना पाटील, वसुंधरा सत्यवंश, पल्लवी कावळे, रुपाली कावळे तथा असंख्य महिला व बाल बालके उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...