किनवट:
महात्मा फुले चौक येथील पुतळ्या समोर पावसाचे पाणी साचुन येजा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत होता सिद्धार्थ नगर येथील नवयुवक मित्र मंडळाने तेथील बाजुने रस्ता खोदून साचलेल्या पाण्याला वाट दिली व पाईप टाकला या मुळे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे
तसेच चौक परिसरातील विद्युत खांब अनेक दिवसा पासुन बंद अवस्थेत आहे ती तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात येत आहे
Comments
Post a Comment