किनवट (तालुका प्रतिनिधी )पर्यावरणाचे संवर्धन म्हणजे धर्माचे पालन हा उदात हेतू ठेऊन आज 11 ऑगस्ट आदरणीय संत श्री नारायण महाराज माधापूरकर तेलंगणा यांचे शिवसंकल्प व मार्गदर्शनानुसार संत श्री गोस्वामी तुलसीदास जयंतीचे औचित्य साधून मारेगाव खालचे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी ओमकार शिंदे, अजय पवार ,विठ्ठल शिंदे, शिदेश्वर नरवाडे ,सुशील शिंदे इत्यादी धर्म संरक्षक मित्र मंडळ उपस्थित होते.. या अद्वितीय कार्यक्रमाची सर्वच स्तरातून स्तुती तथा अभिनंदन करण्यात येत आहे..
Comments
Post a Comment