Skip to main content

मातंग सामुहीक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध



किनवट ता. प्रतिनिधी / रवी दिसलवार ता.१९

 साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेचे वतीने दिनांक १९ मे २०२४ रोजी लहूजी साळवे नगरी (कलावती गार्डन) झालेल्या मातंग सामुहिक विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाहबद्ध झाले.यावेळी आमदार भिमराव केराम,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख ज्योतीबा खराटे,माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार,नारायराव सिडाम,ॲड.हरी दर्शनावाड,उपाध्यक्ष अभय महाजन,प्रार्चाय आनंद भंडारे,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,प्रा.डाॅ.सुरेद्र शिंदे,ॲड.मिलिंद सर्पे,पत्रकार,दादाराव कयापाक,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,शेख.परविन मॅडम,उषाताई धात्रक,राजु शिंदे,पत्रकार जयपाल जाधव,पत्रकार गरड पाटील,पत्रकार किरण ठाकरे,पत्रकार प्रमोद पोहरकर,सुभाषबाबू नायक राठोड,पत्रकार दत्ता जायभाये,पत्रकार अनिल भंडारे,दिलीप स्वामी,डाॅ.पवन मोरे,विकास कुडमते,पत्रकार राजेश पाटील,कृष्णा पाटील,नारायण माडपेल्लीवार रामा उईके,शेकन्ना गुडावार,डि.एन.बटुर,गिरीष नेम्मानीवार,आनंद भालेराव सर,शेख.सरफाराज,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.आयोजन समितीचे अध्यक्ष मारोती सुंकलवाड,संयोजक भगवान मारपवार,अध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार,सचिव गंगाधर मुकनेपेल्लीवार,उपाध्यक्ष,कृष्णा शिंदे,राम भंडारे,पोशराव सावनेपेल्लीवार,प्रदिप दोनकोंडवार,रमेश राशर्लावार,रवि उप्परवार,राजु भंडारे,रमेश दिसलवार,सुनिल इंगोले,शंकर भंडारे,रवि आयनलवार,आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांच्या नेत्तृत्वाखाली हा विवाह सोहळा यशस्वी झाला.अर्जुन माहूरकर,इस्तारी कुंटलवार,गंगाधर दोनपेल्लीवार,सचिन मुकनेपेल्लीवार,सुरेश साकपेल्लीवार दहेलीकर पुनेश देवतळे,आदी सहकार्‍यांची समर्थ साथ लाभली होती..

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला