Skip to main content

मातंग सामुहीक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध



किनवट ता. प्रतिनिधी / रवी दिसलवार ता.१९

 साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेचे वतीने दिनांक १९ मे २०२४ रोजी लहूजी साळवे नगरी (कलावती गार्डन) झालेल्या मातंग सामुहिक विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाहबद्ध झाले.यावेळी आमदार भिमराव केराम,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख ज्योतीबा खराटे,माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार,नारायराव सिडाम,ॲड.हरी दर्शनावाड,उपाध्यक्ष अभय महाजन,प्रार्चाय आनंद भंडारे,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,प्रा.डाॅ.सुरेद्र शिंदे,ॲड.मिलिंद सर्पे,पत्रकार,दादाराव कयापाक,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,शेख.परविन मॅडम,उषाताई धात्रक,राजु शिंदे,पत्रकार जयपाल जाधव,पत्रकार गरड पाटील,पत्रकार किरण ठाकरे,पत्रकार प्रमोद पोहरकर,सुभाषबाबू नायक राठोड,पत्रकार दत्ता जायभाये,पत्रकार अनिल भंडारे,दिलीप स्वामी,डाॅ.पवन मोरे,विकास कुडमते,पत्रकार राजेश पाटील,कृष्णा पाटील,नारायण माडपेल्लीवार रामा उईके,शेकन्ना गुडावार,डि.एन.बटुर,गिरीष नेम्मानीवार,आनंद भालेराव सर,शेख.सरफाराज,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.आयोजन समितीचे अध्यक्ष मारोती सुंकलवाड,संयोजक भगवान मारपवार,अध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार,सचिव गंगाधर मुकनेपेल्लीवार,उपाध्यक्ष,कृष्णा शिंदे,राम भंडारे,पोशराव सावनेपेल्लीवार,प्रदिप दोनकोंडवार,रमेश राशर्लावार,रवि उप्परवार,राजु भंडारे,रमेश दिसलवार,सुनिल इंगोले,शंकर भंडारे,रवि आयनलवार,आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांच्या नेत्तृत्वाखाली हा विवाह सोहळा यशस्वी झाला.अर्जुन माहूरकर,इस्तारी कुंटलवार,गंगाधर दोनपेल्लीवार,सचिन मुकनेपेल्लीवार,सुरेश साकपेल्लीवार दहेलीकर पुनेश देवतळे,आदी सहकार्‍यांची समर्थ साथ लाभली होती..

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.