Skip to main content

वैशाखी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

 


  

किनवट,ता.२३(बातमीदार): शहरातील सिद्धार्थ नगरातील जेतवन बुद्ध विहारात आज(ता .२३) वैशाखी बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

   प्रारंभी पंचरंगी ध्वजाचे रोहण झाल्यानंतर सामुहिक त्रिशरण पंचशिलेसह बुद्ध,धम्म व संघ वंदना प्रा. सुबोध  सर्पे  यांनी घेतली.उपस्थित बांधवांना विशाखा महिला मंडळाच्या वतीने खिर दानानंतर नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. अर्चना स्थुल यांनी बुद्ध धम्मा विषयी विस्तृत माहिती दिली.



यावेळी गंगुबाई नगराळे, कांताताई सर्पे, मैनाबाई पाटील, कमलबाई भरणे, राहीबाई पाटील, मालाबाई नगारे, सागर नगारे, शेशीकला कावळे, जयमाला आळणे, चांगोनाबाई कावळे, सुधाबाई परेकार, सुशिला ठमके, योजना पाटील, वाठोरे मॅडम, भगत मॅडम, वंदना भवरे, ॲड दिव्या सर्पे, रुपाली कावळे, पल्लवी कावळे, सिमा पाटील, शुभांगी , पुजा सर्पे, मेघा सर्पे, कांबळे बाई, धोटे बाई, शोभा भवरे,दिक्षा पाटील, आम्रपाली कावळे, सुजाता कावळे ललीता मुनेश्वर, करूना पवार, अनु आळणे, काजल भवरे, सुजाता भरणे, सविता भरणे,  ॲड मिलींद सर्पे, राजेश पाटील, गौतम पाटील, आकाश आळणे, रवी कांबळे, सम्यक सर्पे, कामेश मुनेश्वर, ॲड सम्राट सर्पे  बौध्द उपासक,उपासिका यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.यात फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पाटील,अॅड.मिलिंल सर्पे, शोभा भवरे, मैनाबाई पाटील,राजेश पाटील, प्रशांत ना. ठमके  इ.

यात महिला व बालकांच्या सहभाग लक्षणीय होता.



------------------------------------------------------•मिलिंद सर्पे ,बातमीदार ,किनवट ,ता.२३/५/२०२४-3:04PM

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते