Skip to main content

घोटी येथे भिमा कोरेगाव शोर्यदिन उत्साहात, प्रबोधन गितांचा कार्यक्रमास रसीकांची दाद


किनवट तालुका प्रतिनिधी :- 


भारतीय बौद्ध महासभा शाखा किनवटच्या वतीने मौजे घोटी येथे भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित अभिवादनाचा व व्याख्यान , प्रबोधन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते भिमा कोरेगावचे योद्धे

सिद्धनाक यांच्या प्रतीमेची पुष्पचक्र अर्पण करून तसेच पंचशिल, निळा ध्वजाचे  ध्वजारोहण करण्यात आली .

यावेळी भिमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. 








सावित्रीबाई फुले मंचच्या अध्यक्षा शुभांगी ठमके
, घोटीच्या सरपंच निर्मला मेश्राम, यांनी महामानवाला अभिवादन केले .

तसेच समता सैनिक दलाचे राहुल उमरे व समता सैनिक दलाचे भिम सैनिक यांनी परेड करून सलामी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार घोटीचे उपसरपंच यांनी मानले .

मंचावर वामनदादा कर्डक अकादमीचे प्रा. सुरेश पाटील , मंगला कावळे, रुपेश मुनेश्वर , कामराज माडपेल्लीवार, नरेंद्र दोराटे,यांनी अभिवादन गिते शौर्य गिते, भिमबुद्ध गीते सादर केली त्यांना वाद्यसाथ प्रज्ञाचक्षु गायक अनिल उमरे, प्रकाश सोनवणे, दिनेश झगडे, विशाल , राहुल तामगाडगे, प्रफुल्ल वाघमारे , कृष्णा कसबे, साहेबराव वाढवे यांनी दिली.

या वेळी महेंद्र नरवाडे , प्राचार्य राजाराम वाघमारे, डॉ. पंजाब शेरे, भालेराव सर, सोमा पाटील, प्रा. गजानन सोनोने, लक्ष्मण भवरे, इंगळे सर, प्रा. हेमंत सोनकांबळे, रमेश मुनेश्वर, मनोहर पाटिल, रमेश भवरे, सुभाष गडलिंग, प्रा. राऊत , सुखदेव मुनेश्वर , रवी दिसलवार,विवेक ओंकार, अश्वजीत घुले, राजेश पाटील, संजय नरवाडे, सुबोध सर्पे, आम्रपाल कावळे, सुगत भरणे, पदमाकर भवरे,आनंद कावळे, रवींद्र कांबळे, वंचितचे माजी अध्यक्ष किशनराव राठोड, देवानंद वाठोरे, साहेबराव भवरे, माजी पो. उ.नि.माधवराव मेश्राम, गंगाधर कदम, बाबाराव उमरे व किनवट- माहुर घोटी अंबाडी येथील असंख्य अनुयायी व बौद्ध उपासक उपासिका महिला मोठया प्रमाणात उपस्थित  होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...