Skip to main content

महापुरुषांचा सातत्याने अवमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांचा किनवट येथे तिव्र निषेध व राजीनाम्याची मागणी

 


तालुका प्रतिनिधी:-

बहुजन समाजाच्या जडण -घडणीत व समाज सुधारणेत ज्यांचा सिंहांचा वाटा आहे अशा महामानवांचा अवमान संविधानीक पदावर असलेल्या भगतसिंग कोश्यारी, भाजप मंत्री मंडळात उच्च शिक्षण मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्या कडुन सातत्याने जाणीव पुर्वक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अवमान झाला या प्रकरणी  किनवट येथील शिव, फुले , शाहु, आंबेडकरी प्रेमी अनुयायां तर्फे जिजामाता चौकात तिव्र निदर्शने करण्यात आली तसेच अँट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली तहसिल कार्यालय  , पो. उ. वि. कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना  निवेदन देण्यात आले या वेळी विनोद भरणे, विवेक ओंकार, अभय नगराळे, राजु शेळके, रवींद्र कांबळे, सुगत नगराळे, सचीन कदम पाटील,सुरेश मुनेश्वर, प्रविण गायकवाड, भिमराव पाटील,किशन परेकार, राजेश पाटील,सुगत भरणे, निखील कावळे,शुभम पाटील, अनिल साकपेल्लीवार, कापसे, गंगाधर मुनेश्वर, गंगाधर कदम, शुभम पाटील, आकाश सर्पे, आनंद कावळे, निवेदक कांनिदे, सम्राट सर्पे, सचिन कावळे, प्रशांत ठमके, सतीश कापसे, प्रतिक नगराळे, प्रमोद मुनेश्वर, निखील सर्पे, प्रशिक मुनेश्वर, विश्वजीत पाटील, अमर शिंदे, विनोद सी. भरणे, आदी विविध संघटनेचे  युवक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते तर सदरील निवेदनावर सुगत नगराळे, निखील कावळे, सतीश कापसे, आकाश सर्पे, स्वप्नील सर्पे, निखील सर्पे, संघर्ष घुले, अनिल कांबळे, प्रतिक नगराळे, सुरज कावळे, निखील ओकांर, लखन धुर्वे, सुरज भालेराव, सुरज कांबळे, अजय कांबळे, शुभम पाटील, ब्रंम्हानंद एडके, विशाल वाथपाडे, सुखबीर टाक, संजय चव्हाण, सागर कोरटलवार, विजय पाटील, सिद्धार्थ कांबळे, सुबोध परेकार, सागर कांबळे, सुमीत शेंद्रे, लक्ष्मण भवरे, वाठोरे, राम शंकधरे, गजानन सल्लेवाड, आनंद बलखंडे, दाऊ वाघमारे, गौरव भवरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.









Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...