Skip to main content

गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्ध रुपाची मिरवणुक काढून प्रतिष्ठापना

 


गोकुंदा प्रतिनीधी:- ता.८ कार्तिक पौर्णीमेच्या दिवशी गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्धाच्या नवीन मुर्तीची सम्यक संबुद्ध रुपाची मिरवणुक काढून पुजनीय भदंत सिरीपुत्त ( पुलगाव) यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके ता. अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा किनवट हे होते कार्य तर प्रमुख पाहुणे म्हणून उपा. दादाराव कयापाक मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष रिपाई ए. ,उपा. अँड. मिलींद सर्पे ता. बातमीदार  सकाळ, अनिल महामुने (गट शिक्षणाधिकारी प.सं) ,उपा गोकुळ भवरे ( दै. लोकमत प्रतिनीधी) ,सुरेश पाटील ( वामनदादा कर्डक संगीत ), विश्वनाथ नरवाडे (माजी केंद्रप्रमुख), उपा.महेंद्र नरवाडे( नांदेड जिल्हा पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष), राजाराम वाघमारे नरवाडे (ता. सरचटणीस भा.बौ.म.स.) ,आनंद चंद्रे (माजी उपमुख्याध्यापक), राजेश पाटील(शहर प्रतिनीधी सकाळ)



तर प्रमुख वक्ते म्हणुन विचार मंचावर प्रा. शुभांगीताई ठमके (अध्यक्षा सावित्रीबाई फुले विचारमंच) किनवट, प्रा. डॉ. पंजाब शेरे (ता. सरचिटणीस अखिल भारतीय बौध्द उपासक संघ , कमलताई पाटील,( उपाध्यक्षा भा. बौ. म. स., माहुर ) उपस्थित होते यांनी  आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी हे अभिवादन गीत  प्रा.सुरेश पाटील यांनी सादर केले  तर संगीत वाद्याची साथ प्रज्ञाचक्षु अनिल उमरे यांनी दिली,यानंतर भदंत सिरीपुत यांनी धम्म वंदना व परित्राण पाठ घेतले, कार्यक्रमाचे प्रास्तावीक सत्यभामा रमेश महामुने यांनी मांडले तर उत्कृष्ट असे सूत्र संचालन उपा. उत्तम कानिंदे (निवेदक न्यूज चॅनल) यांनी केले तर आभार ज्योती विनोद कदम यांनी मानले, दरम्यान बुद्ध मुर्ती दान केल्या बद्दल उपा. रमेश किशनराव महामुने, सत्यभामा महामुने यांचा  व नवनिर्वाचित सरपंच अनुसया संजय सिडाम यांचा सत्कार करण्यात आला.



या वेळी सरपंच अनुसया सिडाम यांनी गंधकुटी विहारास एकवीस हजार रुपये धम्मदान दिले.

गंधकुटी बुद्ध विहार समीती महिलांच्या वतीने सत्कार • आला तसेच, राहुल उमरे समता सैनीक दल संरक्षण उपाध्यक्ष, विशाल येरेकार, राहुल घुले यांनी चोख बंदोबस्त ठेवला या कार्यक्रमास सिद्धार्थ  नगर, एकता नगर, शिवनगरी, गोकुंदा, किनवट येथील उपासक व उपासिका  अशोक कानिंदे,                उपा. संविधान मुनेश्वर, राहुल घुले, बौद्धाचार्य अनिल उमरे, उपा. प्रकाश कांबळे, सावन मुनेश्वर, साहेबराव भवरे, उपा, सुधीर पाटील, उपा. दिलीप मुनेश्वर, उपा. कपील कांबळे, मारोती अभंगे, जनार्दन भगत, संदेश घुले, उपा. आनंद कानिंदे, प्रशांत रावळे, प्रकाश मुनेश्वर शंकर धोटे, उपा. गंगाराम मुनेश्वर, भिमराव धोटे, प्रतीक उमरे, निलेश भवरे, उपा. सुनिल भवरे, वसंत कांबळे,रत्नदिप , उपा.पंचशिला येरेकार

 उपा. गोदावरी,उपा. लक्ष्मीबाई मुनेश्वर, केवळाबाई कानिंदे, उपा. रुकमीनाबाई गिमेकार, उपा. रमाबाई भगत, उपा, निर्मलाबाई पाटील उपा. सुनिता उमरे, उपा, रुपाली मुनेश्वर

, सत्यभामा महामुने. उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम संपल्यावर भोजनदान देण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला