Skip to main content

रेल्वेची अर्धवट राहिलेली कामे गतिमान करा-खासदार हेमंत पाटील

 






नांदेड, ता. २९: नांदेड दक्षिण खासदार हेमंत पाटील यांच्या

हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

करावी. पनवेल नांदेड पनवेल साप्ताहीक रेल्वे गाड्या पुन्हा नव्याने रेल्वे गाडीचा विस्तार किनवट - सुरु कराव्यात. विशेष म्हणजे रेल्वे आदिलाबाद, किनवट औरंगाबाद रुंदीकरणामुळे अनेक लहान मोठ्या मध्य रेल्वे विभागाने विकासाच्या तुकाई निवासस्थानी गुरुवारी (ता. २७) आदिलाबादहून विदर्भातून मांजरी रेल्वे पॅसेंजर गाडी सुरु करावी, किनवट गावाच्या मार्गात अंडर ब्रिज तयार करण्यात यावा


दृष्टीने रेल्वे रुंदीकरण, अंडर ब्रिज, अतिशय संथ गतीने कामे होत आहे त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे हे लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने  हे विकासकामे तात्काळ सुरु करावीत

असे खासदार हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड, मुदखेड, किनवट, आदिलाबाद हा १६५ किलो मीटरचा लोहमार्ग आहे. या मार्गावर भोकर हिमायतनगर किनवट नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत  रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत शेतकऱ्यांना मोबदला देणे अशी होते. यावेळी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. नांदेड येथुन मुंबईला, ठाणे, नाशिक वर्षापासून अनेक ठिकाणची कामे कामे हाती घेतली आहे. मात्र ती विभागाचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर जिल्ह्यातील श्री रेणूका माता प्रसिद्ध औरंगाबादसाठी सोडण्यात आलेली अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे कामे अद्यापही पूर्णत्वास आली उपिंदर सिंग, असिस्टंट डिव्हिजनल तीर्थस्थळ, दत्तप्रभू मंदीर, सहस्त्रकुंड, अजनी लोकमान्य टिळक टर्मिनल पावसाळ्याच्या दिवसात थोडा रेल्वे मॅनेजर आर. के. मीना, सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर मूर्तीजी, तीर्थस्थळे आहेत. जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे उपस्थित होते.

रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा

नाहीत. त्यामुळे रेल्वे विभागाकडून

असल्याचा सामान्य शेतकऱ्यांना

लक्षात घेऊन रेल्वे विभागाने नांदेड

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील

मार्गी लावावीत अशा सूचना खासदार

परंतू भाविकांना त्या ठिकाणावर सहज पोहचता येईल अशा रेल्वे विभागाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यासाठी मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडी किनवट आदिलाबाद रेल्वे स्थानकाहून सुरु

भोकर, हिमायतनगर, किनवट आणि नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत. पुढे हाच मार्ग तेलंगणातील व चंद्रपूर, नागपुर या ब्रॉडगेज मार्गास रेल्वे स्टेशन गेट क्र. १२ रेल्वे केले जात आहेत. मिळतो. परंतु या मार्गावर अनेक उनकेश्वर यासारखे अनेक प्रसिद्ध

जरी पाऊस झाला तरी शेतीवर नागरीकांना मात्र रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे शेतीवर जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा ही अर्धवट कामे तात्काळ विद्याथ्र्यांना मोठा अर्थिक भुर्दंड पूर्ण करण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या


क्रॉसिंग भूमार्ग तयार करावा, हिंगोली परंतू मागील तीन चार साप्ताहीक एक्सप्रेस व पुणे येथे जाण्यासाठी अमरावती - पुणे ही साप्ताहीक एक्सप्रेस सध्या बंद आहे. त्यामुळे हिंगोली, वसमत, वाशिम सारख्या भागातील सामान्य जनतेसह सोसावा लागत आहे. त्यांचे होणारे हाल तात्काळ थांबवून वरील दोन्ही अधिकारी यांना दिल्या.


नांदेड : खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान विभागीय व्यवस्थ उपिंदर सिंगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आर. के. मूर्तीजी, राजेश शिंदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...