Skip to main content

रेल्वेची अर्धवट राहिलेली कामे गतिमान करा-खासदार हेमंत पाटील

 






नांदेड, ता. २९: नांदेड दक्षिण खासदार हेमंत पाटील यांच्या

हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

करावी. पनवेल नांदेड पनवेल साप्ताहीक रेल्वे गाड्या पुन्हा नव्याने रेल्वे गाडीचा विस्तार किनवट - सुरु कराव्यात. विशेष म्हणजे रेल्वे आदिलाबाद, किनवट औरंगाबाद रुंदीकरणामुळे अनेक लहान मोठ्या मध्य रेल्वे विभागाने विकासाच्या तुकाई निवासस्थानी गुरुवारी (ता. २७) आदिलाबादहून विदर्भातून मांजरी रेल्वे पॅसेंजर गाडी सुरु करावी, किनवट गावाच्या मार्गात अंडर ब्रिज तयार करण्यात यावा


दृष्टीने रेल्वे रुंदीकरण, अंडर ब्रिज, अतिशय संथ गतीने कामे होत आहे त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे हे लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने  हे विकासकामे तात्काळ सुरु करावीत

असे खासदार हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड, मुदखेड, किनवट, आदिलाबाद हा १६५ किलो मीटरचा लोहमार्ग आहे. या मार्गावर भोकर हिमायतनगर किनवट नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत  रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत शेतकऱ्यांना मोबदला देणे अशी होते. यावेळी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. नांदेड येथुन मुंबईला, ठाणे, नाशिक वर्षापासून अनेक ठिकाणची कामे कामे हाती घेतली आहे. मात्र ती विभागाचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर जिल्ह्यातील श्री रेणूका माता प्रसिद्ध औरंगाबादसाठी सोडण्यात आलेली अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे कामे अद्यापही पूर्णत्वास आली उपिंदर सिंग, असिस्टंट डिव्हिजनल तीर्थस्थळ, दत्तप्रभू मंदीर, सहस्त्रकुंड, अजनी लोकमान्य टिळक टर्मिनल पावसाळ्याच्या दिवसात थोडा रेल्वे मॅनेजर आर. के. मीना, सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर मूर्तीजी, तीर्थस्थळे आहेत. जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे उपस्थित होते.

रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा

नाहीत. त्यामुळे रेल्वे विभागाकडून

असल्याचा सामान्य शेतकऱ्यांना

लक्षात घेऊन रेल्वे विभागाने नांदेड

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील

मार्गी लावावीत अशा सूचना खासदार

परंतू भाविकांना त्या ठिकाणावर सहज पोहचता येईल अशा रेल्वे विभागाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यासाठी मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडी किनवट आदिलाबाद रेल्वे स्थानकाहून सुरु

भोकर, हिमायतनगर, किनवट आणि नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत. पुढे हाच मार्ग तेलंगणातील व चंद्रपूर, नागपुर या ब्रॉडगेज मार्गास रेल्वे स्टेशन गेट क्र. १२ रेल्वे केले जात आहेत. मिळतो. परंतु या मार्गावर अनेक उनकेश्वर यासारखे अनेक प्रसिद्ध

जरी पाऊस झाला तरी शेतीवर नागरीकांना मात्र रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे शेतीवर जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा ही अर्धवट कामे तात्काळ विद्याथ्र्यांना मोठा अर्थिक भुर्दंड पूर्ण करण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या


क्रॉसिंग भूमार्ग तयार करावा, हिंगोली परंतू मागील तीन चार साप्ताहीक एक्सप्रेस व पुणे येथे जाण्यासाठी अमरावती - पुणे ही साप्ताहीक एक्सप्रेस सध्या बंद आहे. त्यामुळे हिंगोली, वसमत, वाशिम सारख्या भागातील सामान्य जनतेसह सोसावा लागत आहे. त्यांचे होणारे हाल तात्काळ थांबवून वरील दोन्ही अधिकारी यांना दिल्या.


नांदेड : खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान विभागीय व्यवस्थ उपिंदर सिंगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आर. के. मूर्तीजी, राजेश शिंदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला