Skip to main content

किनवट नगर परिषदेसाठी तयार केलेला विकास ड्राफ्ट प्रसिद्ध करावा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मागणी

 


किनवट शहर बातमीदार:-


किनवट नगर परिषदेसाठी तयार केलेल्या विकास योजनेचेचा ड्राफ्ट हा शहरातील नागरीकांकरिता अवलोक, सुचना, हरकती करिता प्रसिध्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांना सादर केले आहे.


किनवट शहराचा विकास योजनेचा ड्राफ्ट हा संचालक नगर रचना नदिड यांनी दिनांक ११ रोजी किनवट नगर परिषदेला पाठवले आहे. परंतु प्राप्त झालेला ड्राफ्ट अद्यापही किनवट शहरातील स्टेक होल्डरच्या अवलोकनार्थ तथा सुचना व हरकती करिता प्रसिध्द करणे आवश्यक असतो तसा नियम हि आहे. परंतु नियमांच्या पायमल्ली करिता प्रचलित असलेल्या किनवट नगर परिषदे करिता हि


बाब नित्याचीच झालेली आहे. त्यामुळे कोणतेहि काम नियमांने होत नाही. येथिल लोकप्रतिनिधींचे नियंत्रण कर्मचा-यावर मोठा गाजावाजा करुन निवडणुक लढवून आलेले लोकप्रतिनिधी हे गेल्या पाच वर्षात निष्क्रिय ठरले असुन त्यांचा कोणत्याही प्रकारचा नियंत्रण नसल्याने अशा प्रकारे शहरातील नागरीकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे असा आरोप यावेळी कॉंग्रेस पक्षाकडुन करण्यात आला आहे.


भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणिस गिरिष नेम्मानिवार यांनी यावेळी नगर परिषदेस् खुलासा सादर करण्याचे आवाहन केले आहे अन्यथा सदर प्रकरणी न्याय मिळवण्याकरिता मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे धाव घेण्यात येणार असल्याचे नेम्मानिवार यांनी सांगितले आहे.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सादर केलेल्या निवेदनावर कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नाही, सुर्यकांत रेड्डी, सरचिटणिस गिरिष नेम्मानिवार, युवक अध्यक्ष आशिष क-हाळे पाटील, इश्वर चव्हान, वसंत राठोड, जवाद आलम, शेख शादुल्ला, स्वामी नुतपेल्लीवार यांच्या स्वाक्ष-या आहेत तर निवेदन सादर करतांना उपस्थित देखिल होते. नगर परिषद कार्यालयात निवेदन स्विकारण्याकरिता कर्मचा-यांची उपस्थिती नसल्याने उपस्थितांनी गैरकारभारावर संताप व्यक्त केला आहे. ऐन वेळी कर्मचा-यांना बोलावुन निवेदन द्यावे लागल्याने नगर परिषदेची काय अवस्था आहे व वरिल प्रकार हा संतापजनक आहे असे माध्यमांशी बोलतांना कॉंग्रेसचे सरचिटणिस गिरिष नेम्मानिवार यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...