Skip to main content

शहर व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

 



किनवट,दि.५ : शहर व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन आज(दि.५) उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतयाजवळ मुख्य कार्यक्रम झाला.ध्वजवंदन प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या हस्ते झाले. सामुहिक वंदना महेंद्र नरवाडे,सुरेश पाटील,प्रा.सुभाष गडलिंग व गंगाधर कदम यांनी घेतली. याठिकाणी शहर व परिसरातील बौद्ध बांधव, भगिनी मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.यात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.


   शहरातील सिद्धार्थ नगरातील   जेतवन बुद्ध विहारात आज(दि.५) प्रियदर्शी सम्राट अशोक विजयादशमी तसेच ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यातआला.बौद्ध संस्कार विधी  प्रा.सुबोध सर्पे,प्रा.सुभाष गडलिंग व भारतीय बौध्द महासभाचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी घेतला.पंचरंगी ध्वजारोहण प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी दादाराव कयापाक, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार, नितिन कावळे,सुरेश जाधव,माधव कावळे,वसंत सर्पे, गंगाधर कावळे,प्रकाश पाटील,यादव नगारे,प्रा.रविकांत सर्पे, उपप्राचार्य राऊत, आत्मानंद सोनकांबळे,अॅड.मिलिंद सर्पे,राजेश पाटील,शिलरत्न पाटील,मनोहर पाटील,यादव नगारे यांच्यासह उपासिका,बालके आदि उपस्थित होते.यशस्वितेसाठी निखिल कावळे,अॅड.सम्राट सर्पे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

  गोकुंदा (ता.किनवट)येथिल विद्यानगरात प्रा.एस.डी.वाठोरे यांच्या हस्ते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात धम्मसेवक खंडूजी मुनेश्वर यांच्या हस्ते, राजर्षी शाहू नगरात प्रा.सुभाष गडलिंग यांच्या हस्ते, वैशाली नगरात बुद्धभूषण मुनेश्वर यांच्या हस्ते,तर सिद्धार्थ नगरातील गंधकुटी बुद्ध विहारात नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या निर्मला वसंत कांबळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...