Skip to main content

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापण दिना निमित्त वृक्षारोपण समारोह

 


(किनवट तालुका बातमीदार)
ता.२० बुधवार

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापण दिना निमित्त  बळीराम पाटील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट येथे वृक्षारोपण समारोह घेण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रुपेश दलाल यांनी केली होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा.कीर्तीकिरण एच. पूजार हे होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींचे सत्कार करण्यात आले
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. पूजार यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपण उपक्रमा बद्दल कौतुकही केले आणि आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा यांची माहिती दिली.
तर रुपेश दलाल यांनी बँकेच्या कारकीर्दी बद्दल माहीती सांगीतली त्यांनी म्हटले सोळा जिल्ह्यात एम जी बी शाखा कार्यरत आहे या बँकेद्वारे गृहकर्ज,शैक्षणिक कर्ज,व्यवसायिक कर्ज ,विमा योजना या दिल्या जातात.
यानंतर महाविद्यालयीन परिसरात  मा.पूजार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर,उप प्राचार्य डॉ. गजानन वानखेडे,सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आनंद भंडारे,प्रा.द्वारकाप्रसाद वायाळ, प्रा.मार्तंड कुलकर्णी , एनजीओ संगीता पाटील,पत्रकार गोकुळ भवरे ,राजेश पाटील
ब. पा. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, य. च. मुक्त विद्यापिठाचे संयोजक प्रा. शिवदास बोकडे, सुरज आढागळे,प्रा.योगेश सोमवंशी, प्रा.सुलोचना जाधव प्रा.डॉ.शुभांगी दिवे, प्रा.मंदाकिनी राठोड, प्रा,लता पेंडलवाड, प्रा.धात्रक, प्रा.काझी प्रा..एस.आर .शिंदे , प्रा.स्वाती कुरमे तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी स्टाफ अधिकारी प्रितेश लोटे, राहुल दवने, मारोती पेंदोर, भीकुसींग चव्हाण, सुनिल राठोड, कस्तुरवार, संकेत वंजारे,बालाजी वानखेडे आदि मान्यवर उपस्थित होतं
 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.पुरूषोत्तम येरडलवार यांनी केले तर आभार प्रल्हाद जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.