Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा

 


किनवट (तालुका प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा जागेत बदल केल्यास आमरण उपोषणास बसण्यात येणार.या विषयाला अनुषंगिक निवेदन आज रोजी मुख्य कार्यकारी अधकारी याना सामाजिक व राजकीय संघटनाच्या पदाधिकाऱ्याने एकत्रित रित्या दिले.सदरील निवेदनात

वरिल विषयास अनुसरुण आपणास निवेदन देण्यात येते आहे की, किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा जिर्ण करुण नविन पुतळा बसविण्याची प्रक्रिया आपल्या नगर परिषद प्रशासना तर्फे सुरु असल्याची माहीती प्राप्त आहे.

तरी नगर परिषद प्रशासानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा जुन्या जागेवर चौकातच बसविण्यात यावा. जर राजकिय दबावास घाबरुण ईतरत्र न.प. च्या प्रांगणात बसविण्याचा प्रयत्न झाल्यास आमचा त्या प्रक्रियेस विरोध होऊन न.प. प्रशासानाच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्यात येईल त्या वेळेस सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अशी जनसामान्यांची ईच्छा आहे हे मात्र खरे..

सदर निवेदनावर जयवंत चव्हाण, अजय कदम पाटील, अशितोष बेंद्रे, सारंग पवार, निकेतन सूरोशे, शिवा पवार, राजू कदम, किशन मुंगल, अरविंद कदम, ओम काकडे सर्जेराव गुंजकर, आदी शिव प्रेमी प्रतिष्ठित मण्यावरा च्या सह्या आहेत..

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...