Skip to main content

किनवट येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न



✍🏻राजेश पाटील

किनवट शहर वृत्तान्त:-


किनवट शहरात अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा अस्तित्वात आहे परंतु या पुतळ्याच्या सभोवताली अति प्रमाणात अतिक्रमण वाढले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.

त्यामुळे किनवट येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक 27 मार्च 2022 रोजी अत्यंत महत्वपूर्ण  बैठक जेष्ठ आंबेडकरी नेते दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले



 या बैठकीस भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार,  प्रदेशाध्यक्ष ,माजी नगराध्यक्ष तथा बौद्ध मंगल परिणय मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष  अरुण आळणे,भारिप बहुजन महासंघाचे सुरेश जाधव, प्रा.रवीकांत सर्पे,सामाजिक कार्यकर्ते मारोती मुनेश्वर,एडवोकेट जीएस रायबोळे,नाभिक समाज विकास महासंघाचे विजय पोलसवार आदीवासी विद्यार्थी कृती समितीचे विकास कुडमते,माधव कावळे,ऍड सुनील येरेकार, सुरेश कावळे,राजेश पाटील,प्रविण गायकवाड,संतोष शिसले,विशाल हलवले,विशाल गिमेकार,दत्ता कसबे, दिनेश लढे अंबाडी,सचिन गिमेकार,शंकर नगराळे,सुरेश कावळे,सुगत भरणे,राम शंकधरे, एड .एस .एस. ताजणे, लक्ष्मण भवरे,सम्राट सर्पे, आकाश भवरे, नामदेव कानिंदे, रवी कानिंदे, मिलिंद कांबळे, राजेश वाघमारे, सागर कांबळे गौतम भवरे घोटी,, अदीत्य भगत, श्रीकांत तोटरे,कपिल कांबळे,धम्मा वाघमारे,पप्पू कांबळे,विजय पाटील,प्रतीक नगराळे,मिलिंद धावारे, शिवाजी सांधळे,विवेक ओंकार,सुधाकर हलवले कोठारी,एस एम येरेकार,महेंद्र वासाटे,शुभम पाटील,संघर्ष घुले , सचिन कावळे,आदीजन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि कानिंदे भुलजा यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन मारोती मुनेश्वर,राहुल कापसे,अभय नगराळे,निखिल कावळे,दया पाटील,सम्राट कावळे,राहुल गिमेकार तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती किनवट यांनी केले या बैठकीस  किनवट तालुक्यातून व ग्रामीण भागातून आंबेडकरीअनुयायी आले होते या बैठकीत भव्य पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वाचनालय व सुशोभीकरण करण्याचे ठरवले पुढील बैठक 10 एप्रिल ला होईल असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...