Skip to main content

किनवट येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न



✍🏻राजेश पाटील

किनवट शहर वृत्तान्त:-


किनवट शहरात अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा अस्तित्वात आहे परंतु या पुतळ्याच्या सभोवताली अति प्रमाणात अतिक्रमण वाढले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.

त्यामुळे किनवट येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक 27 मार्च 2022 रोजी अत्यंत महत्वपूर्ण  बैठक जेष्ठ आंबेडकरी नेते दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले



 या बैठकीस भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार,  प्रदेशाध्यक्ष ,माजी नगराध्यक्ष तथा बौद्ध मंगल परिणय मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष  अरुण आळणे,भारिप बहुजन महासंघाचे सुरेश जाधव, प्रा.रवीकांत सर्पे,सामाजिक कार्यकर्ते मारोती मुनेश्वर,एडवोकेट जीएस रायबोळे,नाभिक समाज विकास महासंघाचे विजय पोलसवार आदीवासी विद्यार्थी कृती समितीचे विकास कुडमते,माधव कावळे,ऍड सुनील येरेकार, सुरेश कावळे,राजेश पाटील,प्रविण गायकवाड,संतोष शिसले,विशाल हलवले,विशाल गिमेकार,दत्ता कसबे, दिनेश लढे अंबाडी,सचिन गिमेकार,शंकर नगराळे,सुरेश कावळे,सुगत भरणे,राम शंकधरे, एड .एस .एस. ताजणे, लक्ष्मण भवरे,सम्राट सर्पे, आकाश भवरे, नामदेव कानिंदे, रवी कानिंदे, मिलिंद कांबळे, राजेश वाघमारे, सागर कांबळे गौतम भवरे घोटी,, अदीत्य भगत, श्रीकांत तोटरे,कपिल कांबळे,धम्मा वाघमारे,पप्पू कांबळे,विजय पाटील,प्रतीक नगराळे,मिलिंद धावारे, शिवाजी सांधळे,विवेक ओंकार,सुधाकर हलवले कोठारी,एस एम येरेकार,महेंद्र वासाटे,शुभम पाटील,संघर्ष घुले , सचिन कावळे,आदीजन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि कानिंदे भुलजा यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन मारोती मुनेश्वर,राहुल कापसे,अभय नगराळे,निखिल कावळे,दया पाटील,सम्राट कावळे,राहुल गिमेकार तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती किनवट यांनी केले या बैठकीस  किनवट तालुक्यातून व ग्रामीण भागातून आंबेडकरीअनुयायी आले होते या बैठकीत भव्य पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वाचनालय व सुशोभीकरण करण्याचे ठरवले पुढील बैठक 10 एप्रिल ला होईल असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.


Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला