Skip to main content

किनवट बस्टँड रोडवर ३ टु व्हिलरचा समोरा समोर विचीत्र अपघात एकाचा जागीच मृत्यु तर दोन गंभीर जख्मी




किनवट,ता.२४ : तीन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या विचित्र अपघातात एक ठार,एक गंभीर,तर एक जखमी झाला.हा अपघात आज(ता.२४)सकाळी ११वाजेच्या सुमारास किनवट-माहूर महामार्गावर शांतीभूमी बौध्द स्मशानभूमी जवळ झाला. याबाबतची अधिक माहिती अशी; शहरातील  रंगवैभव कलेक्शन या कापड दुकानात काम करणारा लोणी(ता. किनवट) येथिल निखिल ब्रम्हाजी गुंजकर (वय २४) हा एम. एच. २६ - बी.के. २४४८ क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातून डबलसीट किनवटकडे येत होता, तर टी. एस. ०१ - एफ. ए. २२०९ क्रमांकाची दुचाकी किनवटहून बाहेर जात होती. तीसरी दुचाकी साठेनगरातून किनवट - माहूर महामार्गावर येत होती. या तीनही गाड्यांची विचित्र टक्कर झाली. या अपघातात निखिल गुंजकर हा तरुण जागीच ठार झाला. तर रुद्राक्ष शंकर जल्लावार (वय२२ )रा.साठेनगर ,किनवट याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मोठी जखम झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. समोरुन येणा-या  तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील इच्चोडा मंडळातील आडेगांव येथील चिटफंडचा कर्मचारी बलविरसिंग ठाकूर (वय ४०) हा किरकोळ जखमी झाला आहे. या घाईगर्दीत तीस-या दुचाकीस्वाराने पोबारा केल्याचे बघ्यांनी सांगितले आहे.

          जखमींवर येथील सानेगुरुजी रुग्णालयात डॉ.अशोक बेलखोडे यांनी उपचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरली राठोड, पोहेकाँ. आप्पाराव राठोड, पो.ना. एलकधरे, पोकॉ. ज्ञानेश्वर डुकरे यांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

रुद्राक्ष जल्लावार गंभीर असल्याने त्यास पुढील  उपचारासाठी आदिलाबाद किंवा नांदेड येथिल जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरु होत्या.किनवट,ता.२४ : तीन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या विचित्र अपघातात एक ठार,एक गंभीर,तर एक जखमी झाला.हा अपघात आज(ता.२४)सकाळी ११वाजेच्या सुमारास किनवट-माहूर महामार्गावर शांतीभूमी बौध्द स्मशानभूमी जवळ झाला. याबाबतची अधिक माहिती अशी; शहरातील  रंगवैभव कलेक्शन या कापड दुकानात काम करणारा लोणी(ता. किनवट) येथिल निखिल ब्रम्हाजी गुंजकर (वय २४) हा एम. एच. २६ - बी.के. २४४८ क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातून डबलसीट किनवटकडे येत होता, तर टी. एस. ०१ - एफ. ए. २२०९ क्रमांकाची दुचाकी किनवटहून बाहेर जात होती. तीसरी दुचाकी साठेनगरातून किनवट - माहूर महामार्गावर येत होती. या तीनही गाड्यांची विचित्र टक्कर झाली. या अपघातात निखिल गुंजकर हा तरुण जागीच ठार झाला. तर रुद्राक्ष शंकर जल्लावार (वय२२ )रा.साठेनगर ,किनवट याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मोठी जखम झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. समोरुन येणा-या  तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील इच्चोडा मंडळातील आडेगांव येथील चिटफंडचा कर्मचारी बलविरसिंग ठाकूर (वय ४०) हा किरकोळ जखमी झाला आहे. या घाईगर्दीत तीस-या दुचाकीस्वाराने पोबारा केल्याचे बघ्यांनी सांगितले आहे.


          जखमींवर येथील सानेगुरुजी रुग्णालयात डॉ.अशोक बेलखोडे यांनी उपचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरली राठोड, पोहेकाँ. आप्पाराव राठोड, पो.ना. एलकधरे, पोकॉ. ज्ञानेश्वर डुकरे यांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला.


रुद्राक्ष जल्लावार गंभीर असल्याने त्यास पुढील  उपचारासाठी आदिलाबाद किंवा नांदेड येथिल जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरु होत्या.





Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...