Skip to main content

शाळा व महाविद्यालयात कोविड -19 लसीची सक्ती करू नये - ऑल इंडिया पँथर सेना




नांदेड : 

           महाराष्ट्रामधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणे महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत  हक्कावर वर गदा येत आहे.शाळा महाविद्यालय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचे 2 डोस घेतले आहेत. त्यांनाच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अशी विद्यार्थ्यावर अन्यायकारक भूमिका या ठिकाणी काही महाविद्यालयांनी शाळा घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

           पुढे बोलताना  बुक्तरे म्हणाले की,जर  महाविद्यालयांना लसीकरण अनिवार्य करायचं असेल तर त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील लसीची मात्रा ची उपलब्धता करून घ्यावी व ज्या विद्यार्थ्यांना लसीची मात्रा घ्यायची आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना द्यावी व जे विद्यार्थी कलर्स घेणार नाहीत त्यांना सक्ती करू नये लस घेतल्यामुळे कोरोना होणार नाही याची हमी नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी लाच घेतली त्यांना शारीरिक त्रास झाल्यास महाविद्यालय व प्रशासननाने याची जबाबदारी घ्यावी. 


           या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे ही थांबली पाहिजे व सर्वसामान्य जनतेला सर्व योजनांचा लाभ दिला पाहिजे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना लसीकरणाची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयाच्या समोर आंदोलन उभे केल्याशिवाय राहणार नाही. अशा आशयाचे पत्र निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे .

           यावेळी उपस्थित ऑल इंडिया  पँथर सेना जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्‍तरे , युवा जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, नांदेड ता.उपाध्यक्ष आनंदा पाटील, पत्रकार गणेश ढोले,  वंचितचे तालुका उपाध्यक्ष केशव जाधव , सुनील पाटील , अनिकेत पोहरे , पत्रकार संजय राक्षसे आदी जण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...