Skip to main content

शिक्षा म्हणजे काय? भारतातील शिक्षेचे प्रकार कोणते?

 



किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रतील तमाम बंधू व भगिनींनो आज आपण एका नवीन विषय घेऊन जे सर्वांच्या जिव्हाळ्याचा तर आहेच परंतु त्याची माहिती ही समाजाला असणे गरजेचे आहे ही माहिती चांगले परिणाम करणारी आहे म्हणतात ना न्यायनिर्णय व शिक्षा ह्या त्या देशातील सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय जीवनाचे यशापयश प्रदर्शित करत असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या न्यायव्यवस्थेवर श्रद्धा ठेवतो न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी होत आहे का नाही यावर लक्ष ठेवून असते जर एखाद्या व्यक्तीने कायदा पाळला नाही



तर त्याला शिक्षा होत असते. म्हणतात ना "इतरावर जर बसून सदाचाराचा परिपोष करणे ही नीती नव्हे" त्याप्रमाणे आपण शिक्षा पद्धती ही विचारपूर्वक स्वीकारलेली पद्धती आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या शिक्षा पद्धती अवलंबिल्या आहेत त्यामध्ये "शिक्षाही बदल घेण्याच्या भावनेतून नसावी ती गुन्ह्याला धडा शिकवणारी व  अपराध्याला सुधारणारी असावी" या भावनेतून शिक्षा दिली जावी हे विचारशैली भारतात स्वीकारण्याचा मानस परमपूज्य संविधानाने तसेच वैधानिक कायद्याद्वारे केलेला आहे. तसेच "शिक्षा" व "दंड" न भोगलेल्या उन्मत्त अपराध्याची विजयी "मुद्रा" ही त्याला व समाजाला त्याच्या शिक्षेने होणाऱ्या पिडेपेक्षा जास्त अमंगल बाब असते. त्यामुळेच आपल्याला असे प्रश्न पडतात की भारतामध्ये शिक्षा तर आहे परंतु ती किती प्रकारची आहे? भारतामध्ये शिक्षा म्हणजे काय? हे पाहत असताना सक्षम न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा किंवा दुष्कर्म  केल्याबद्दल किंवा कायद्याने आवश्यक कामगिरी वगळल्या बद्दल ज्या वेदना व दंड दिला जातो त्याला सर्वसाधारणपणे “शिक्षा” असे म्हणतात तो मृत्यू दंड, कारावास, त्यामध्ये सश्रम व साधा करावास किंवा मुदत ठरवून दिलेल्या कारावास किंवा दंड किंवा मालमत्ता जप्तीची किंवा इतर शिक्षा होऊ शकतात किंवा सुनावली जाते.

भारतामध्ये खालील प्रकारे शिक्षेचे प्रकार आहेत.

 *1) मृत्युदंड* 

 भारतामध्ये फासावर लटकून मरेपर्यंत फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली जाते ही शिक्षा भारतामध्ये फार प्राचीन काळापासून आहे. आणि तीच शिक्षा भारतीय विधीसंहितेने स्वीकारलेली आहे.

 *2) कारावास* 

 या शिक्षेमध्ये दोन प्रकारच्या शिक्षा असतात आजन्म कारावास  व वेळेने ठरवून दिलेला असतो. आजन्मकारावास हा संपूर्ण जीवनभर असतो यात दुमत नाही परंतु आजन्म कारावास जन्मभर असतो. हा कारावासाची अमलबजावणी सरकारकडे असल्यामुळे सरकार आजन्म कारावास  अपराध्याच्या प्रवृत्तीवरून, त्याच्या शारीरिक व मानसिक परिस्थिती वरून व त्याच्या व्यवहारावरून राज्य सरकार किंवा संबंधित सरकार ती शिक्षा क्षमापित किंवा कमी करत असते.  परंतु या शिक्षेमध्ये ज्या शिक्षेमुळे ज्या गुन्ह्यामुळे अपराद्याला मृत्यू दंडाची शिक्षा होऊ शकली असती न्यायालयाने शिक्षा अगोदरच सश्रम करावास असा बदल केलेली असेल किंवा दिली असेल तर त्यावेळेस मात्र त्या अपराध्याला 14 वर्षे हे त्या कारागृहात काढावेच लागतात 14 वर्षाच्या अगोदर राज्य सरकारने त्याची शिक्षा  कमी करण्याची प्रक्रिया करावी लागते नंतरच ही अपराधी हा कारागराच्या बाहेर 14 वर्षानंतर निघत असतो मित्रांनो आजन्म कारवास म्हणजे हा  मरेपर्यंत किंवा नैसर्गिक मृत्यू येईपर्यंतच करावास असतो परंतु राज्य सरकार हे त्या अपराध्याची शिक्षा  कमी करत असल्यामुळे आपल्याला सामान्यपणे 14 वर्षे जन्म करावासाची व्याख्या आपण करत असतो आता आपण कारावास हे दोन प्रकारचे असतात.


 सश्रम कारावास व साधा करावास 

 *1) सश्रम कारावास* 

या कारावास म्हणजे अपराध्याला दगड फोडणे, खोदकाम, म्हणजे अवघड कामे लावले जातात सश्रम कारावास म्हणजे काय हे कायद्याने अथवा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले नाही परंतु सश्रम कारावास हा कसा द्यायचा तुरुंग अधीक्षक किंवा अधिकारी ठरवत असतो. म्हणून तुरुंग प्राधिकरणाला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सश्रम कारावास किंवा साधा करावा भोगणाऱ्या व्यक्तीला वेतन देण्यात यावे असे सांगितले आहे. सध्या कुशल कामगार अपराध्याला 6 रुपये 52 पैसे, अर्धकुशल कामगार अपराध्याला 5 रुपये 92 पैसे व आकुशल कामगार अपराध्याला 5 रुपये 30 पैसे प्रत्येक दिवस असा रोजगार मिळत असतो. 

 *2) साधा कारावास* 

तसेच साधा करावासा मध्ये अपराध्याला त्याच्या विनंतीनुसार काम दिले जाते. तर सश्रम कारावास  मध्ये तुरुंगाधिकारी किंवा अधीक्षकांच्या इच्छेने काम दिले जाते परंतु सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले  आहे की अपराध्याच्या शारीरिक ,मानसिक व बौद्धिक क्षमतेनुसार त्या अपराध्याला काम दिले तर ते सोयीचे होईल असे मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयाने केलेले आहे. मित्रांनो पुढील शिक्षेचा प्रकार आहे तो म्हणजे 



 *दंड* 

 मित्रांनो न्यायालय हे दंड लावत असतो दंड लावल्याप्रमाणे अपराध्याला दंड द्यावा लागतो मग तो  कितीही लावल्या जातो  किंवा तो कायद्याच्या चौकटीत बसून लावल्या जातो जर दंड न भरल्यास त्याची अपराध्याची 

*मालमत्ता जप्ती* केली जाते मालमत्ता जप्ती हा प्रकार सुधा शिक्षे मध्येच येतो अशा प्रकारे आपण भारतात शिक्षेचे प्रकार किती आहेत ते आपण बघितले आहे मित्रांनो आजन्म कारावास हा संपूर्ण जीवन भर असतो परंतु अपराध्याच्या शारीरिक मानसिक परिस्थिती वरून राज्य शासन किंवा संबंधित सरकार हे त्या आजन्म कारावासाची शिक्षा कमी करत असते हे संभ्रम आपल्याला अगोदर दूर करावे लागेल मित्रांनो वरील माहिती जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कामाला आली तर लेखक स्वतःला धन्य समजेल तुमच्या जीवनात कुठेतरी सुख येण्यासाठी लेखकाने खारीचा वाटा उचलला हे त्याच्या मनात कृतज्ञता व्यक्त करेल.


( सदरील लेखक कायदे विधी अभ्यासक, वकील आहेत)

विलास संभाजी सुर्यवंशी

राजेंद्रनगर किनवट ता. किनवट जि. नांदेड.

मो.9922910080

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला