Skip to main content

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 


किनवट  ता.११ : स्त्री शिक्षणाचे कैवारी, थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांची जयंती आज(ता.११) महात्मा फुले पुतळ्याजवळ कोव्हीड-१९ चे नियम पाळुन उत्साहात साजरी करण्यात आली.

     या वेळी नगर परिषदेचे  अध्यक्ष आनंद मच्छेवार, पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, माजी नगर सेवक प्रकाश नगराळे, सेक्युलर मुहमेंट चे जिल्हा संघटक अॅड मिलींद सर्पे, आमदार भीमराव केराम यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मऱ्हसकोल्हे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजय कदम, पत्रकार गोकुळ भवरे, संतोष सीसले, पत्रकार  सम्यक सरपे ,सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल कावळे, उपाध्यक्ष आकाश सर्पे ,अॅड. सम्राट सर्पे, गौतम पाटील, निखील सर्पे, शंकर नगराळे, राजेंद्र भातनासे, शुभम भवरे, मराठा सेवा संघाचे बाळकृष्ण कदम, ब्रम्हा ऐडके, सुनील मच्छेवार, संघर्ष मुनेश्वर, विनोद सी. भरणे, सम्यक सर्पे , लक्ष्मीकांत कापसे, राजेश पाटील  यांनी क्रमाक्रमाने सामाजिक अंतर राखत राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिवादन केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते